एक्स्प्लोर

Varun Gandhi: 'देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी, असं का वाटतेय? वरुण गांधींचं भाजप टीकास्त्र

BJP MP Varun Gandhi on Unemployment: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला लक्ष्य केले आहे.

BJP MP Varun Gandhi on Unemployment: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी भारतीय लष्करातील रिक्त पदांवर प्रश्न उपस्थित केला आहे. 1 लाख पदे रिक्त असूनही सैन्यात भरती निघत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करत असल्याचं दिसत आहे.

बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत वरून गांधी यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. देशाचे रक्षण करू इच्छिणाऱ्या तरुणांची आता निराशा होत आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सरकारला मेसेज दिला आहे.

वरुण गांधी यांनी आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले

वरुण गांधी यांनी ट्वीट केले की, 'देशासाठी काहीतरी करायची इच्छा असूनही आमच्या तरुणांना निराशेशिवाय काहीच हाती लागत नाही. सुमारे 1 लाख पदे रिक्त असूनही सैन्यात भरती होत नाही. सीमेवर जाऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या हताश तरुणांना आता आत्महत्या करण्यास भाग पडत आहे, असं का'?

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी हे अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. अलीकडे वरुण गांधी विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे मांडताना दिसले. बेरोजगारी आणि नोकरभरतीबाबत त्यांनी अनेकवेळा आपल्याच सरकारला लक्ष्य केलं आहे. अलीकडेच वरून गांधी यांनी RRB-NTPC परीक्षेसाठी ट्रेन उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विशेष ट्रेनसाठी रेल्वेला पत्रही लिहिले होते, त्यानंतर सरकारनेही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Prophet Muhammed Row : नुपूर शर्मांच्या आडचणीत आणखी वाढ, पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल  
Attack In Delhi On Woman : मंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीवर हल्ला, दोन जण पसार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवालABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Embed widget