एक्स्प्लोर

PM Modi Mann Ki Baat: देशाने 30 लाख कोटींची निर्यात करत 400 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठलं: पंतप्रधान मोदी

Mann Ki Baat : महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित करतात.

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमात देश-विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडले. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 87वा भाग होता. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित करतात. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतात बनवलेल्या वस्तूंची जगभरातील मागणी, निर्यातीत मिळालेले यश याचे कौतुक केले. पंतप्रधानांचे हे रेडिओ भाषण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते.

दर महिन्याप्रमाणे या कार्यक्रमासाठीही पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांकडून सूचना आणि तक्रारी मागवल्या होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या तक्रारी आणि सूचना मांडल्या आहेत.

भारताच्या निर्यात क्षेत्राचे कौतुक!

आपल्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशाने 30 लाख कोटींची निर्यात केली आहे, जी ऐतिहासिक आहे. ते म्हणाले की, भारताने 400 अब्ज डॉलर्सचे निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. त्यातून भारताची क्षमता दिसून येते. याचाच अर्थ जगात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे.

पंतप्रधानांनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला

भाषणादरम्यान पंतप्रधानांनी बाबा शिवानंद यांचाही उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिले असेल, त्यांचा उत्साह आणि फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, असे ते म्हणाले. त्यांची प्रकृती देशाभरात चर्चेचा विषय आहे. त्यांना योगाची आवड आहे. पंतप्रधान म्हणाले की, कतारमधील योग कार्यक्रमात 114 देशांनी भाग घेऊन इतिहास घडवला, हे आपण पाहिले असेल.

नाशिकच्या चंद्रकिशोर पाटीलांच्या कामाला पोचपावती!

त्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्टार्टअप जगताचाही उल्लेख केला. ‘मन की बात’मध्ये त्यांनी नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचा उल्लेख केला, त्यांनी गोदावरी नदी स्वच्छतेसाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे म्हटले. ते लोकांना गोदावरी नदीत कचरा टाकण्यापासून रोखतात. पाटीलजींचे हे कार्य लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जलसंधारणावर चर्चा

भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, देशातील अनेक लोक जलसंधारणावर खूप काम करत आहेत. महाराष्ट्राच्या रोहनचा उल्लेख करून ते म्हणाले की, तो महाराष्ट्रात शेकडो पायरी विहिरी स्वच्छ करण्याची मोहीम ते राबवत आहेत. ते म्हणाले की, असे अनेक लोक आहेत ज्यांनी जलसंधारणाचे काम केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, मी अशा राज्यातून आलो आहे, जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या पायऱ्यांच्या विहिरींना वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात ‘वाव’ने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी किंवा वावच्या संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी 'मन की बात' श्रोत्यांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन करेन. तिथे तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. काही दिवसांनी नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये आपण उपवास करतो, शक्तीचा अभ्यास करतो, शक्तीची उपासना करतो, म्हणजेच आपल्या परंपरा आपल्याला आनंद आणि संयम शिकवतात. संयम आणि दृढता हा देखील आपल्यासाठी एक सण आहे, त्यामुळे नवरात्री आपल्या सर्वांसाठी नेहमीच खूप खास आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

NCP Rajya Sabha Seat : प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
Sanjay Raut : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा...; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
हात जोडतो, लांब राहा...; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget