एक्स्प्लोर

RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता, असे मत त्यांनी मांडले.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी आज घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हा टोला नेमका कुणाला होता याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता. कारण शिवाजी महाराज जबाबदारीचे वाटप करताना नात्यांपेक्षा गुणवत्तेला महत्व देत होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. सरकार्यवाह भैय्याजी जोशी आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानात बोलत होते. जे शिवाजी महाराजांनी तेव्हा केले ते आजही झाले पाहिजे, अशी आठवणही सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी करून दिली. मात्र, राजकारणात नाते संबंधांपेक्षा गुणवत्तेला महत्व दिले पाहिजे अशी आठवण सरकार्यवाह यांनी नेमकी कोणाला करून दिली याची चर्चा आता सुरु होण्याची शक्यता आहे. Coronavirus | पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती शिवराज्याभिषेक दिन हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात साजरा करतो. राज्य कसे चालवलं पाहिजे, राज्य व्यवस्था कशी असली पाहिजे याची एक ब्लूप्रिंट शिवाजी महाराज देऊन गेले आहे. त्यामुळे आज ज्यांना शासन व्यवस्था चालवायची आहे. त्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेला समजून घेण्याची गरज असल्याचेही सरकार्यवाह म्हणाले. एवढेच नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे महत्व इंग्रजांनीही ओळखले होते. जर शिवाजी महाराज आणखी 5 ते 6 वर्ष जगले असते. तर कदाचित भारतावर इंग्रजांचे राज्य आलं नसतं असे इंग्रज सैन्यातील अधिकारीही मान्य करायचे, अशी आठवणही सरकार्यवाह यांनी करून दिली आहे. Sunil Tatkare on Nisarg | रायगड जिल्ह्याला कोणतेही निकष न ठेवता मदत करावी : सुनिल तटकरे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nautapa 2026: विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार? हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार? हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Maharashtra Weather : अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Petrol and Diesel Price Hike: थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Embed widget