एक्स्प्लोर

Maharashtra Corona Crisis : लसीकरण मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांचं मत 

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं की, मुंबईचा सेरो सर्वेचा रिझल्ट 36 टक्के पाहिला तर आपण हर्ड इम्युनिटच्या जवळ सुद्धा नाहीत.  लसीकरण मोहीम आणि पुढचा सेरो सर्वे जेव्हा करण्यात येईल. तेव्हा आपण सेरो पॉझिटिव्हिटी रेट 70 टक्के पर्यंत पोहोचू शकलो तर त्याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की आपण हर्ड इम्युनिटी जवळ पोहोचलो.

मुंबई : लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे की लसीचा साठा मुबलक प्रमाणात असावा.  एक मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणाचा टप्पा सुरू करत असतानाहे लसीकरण कुठेही खंड पडता सुरू ठेवावं लागेल. त्यासाठी सरकारने तशी पूर्तता केली तयारी केली आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. 

लसीचे केंद्र वाढवावे लागतील

एबीपी माझाशी बोलताना राहुल पंडित म्हणाले की, काल आणि आज लस मुबलक प्रमाणात मिळत नाही. मात्र पुढच्या चार-पाच दिवसात लसीकरण मोहीम चांगली चालवू शकू.  या टप्प्यामध्ये लसीकरण होत असताना अडचणी येणार नाहीत, असं मला वाटतं आणि अडचणी आल्या तरी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अशा मागण्या केलेल्या आहेत जेणेकरून लस मुबलक मिळेल, असं पंडित यांनी सांगितलं. डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं की, लसीचे केंद्र वाढवावे लागतील शिवाय लोकांना व्यवस्थित पद्धतीने लस घेण्यासाठी आत मध्ये सोडावं लागेल.

आपण हर्ड इम्युनिटच्या जवळ सुद्धा नाहीत
सेरो सर्वेवर बोलताना ते म्हणाले की, मुंबईचा सेरो सर्वेचा रिझल्ट 36 टक्के पाहिला तर आपण हर्ड इम्युनिटच्या जवळ सुद्धा नाहीत.  लसीकरण मोहीम आणि पुढचा सेरो सर्वे जेव्हा करण्यात येईल. तेव्हा आपण सेरो पॉझिटिव्हिटी रेट 70 टक्के पर्यंत पोहोचू शकलो तर त्याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की आपण हर्ड इम्युनिटी जवळ पोहोचलो. यामध्ये लस घेतलेले आणि कोरोना होऊन अँटिबॉडी तयार झालेले लोक असतील मग हा आकडा वाढेल, असं पंडित म्हणाले. 

खबरदारी आणि काळजी आपल्या हातात

कोरोना रुग्णसंख्यावाढीवर ते म्हणाले की, वॉशिंग्टन विद्यापीठाचा अभ्यास एक मॅथेमॅटिकल मॉडेल आहे. त्यामुळे ते खरं होईल ते खरं ठरेल असं होत नाही.  लोकांनी असे मॅथेमॅटिकल मॉडेल पाहून घाबरून जाऊ नये. घाबरलो आपल्याला आणखी त्रास होईल. जे निर्बंध ही खबरदारी घ्यायची ती जर आपण घेतली तर आपण रुग्ण संख्या नियंत्रणात सहजपणे आणू शकू.  आकडेवारीनुसार कुठे कधी रुग्ण संख्येचा पीक येईल हे तर कळेलच, पण खबरदारी आणि काळजी आपल्या हातात आहे,असं  डॉ. राहुल पंडित म्हणाले. 

आपण कपडे बदलतो तसे स्ट्रेन बदलत राहणार आहेत. प्रत्येकाची लक्षणे वेगळी असणार आहेत. पण कोरोना पासून बचाव करण्यासाठी चे नियम जी खबरदारी घ्यायची ते जर पाळली तर याची भीती बाळगण्याचे कारण नाही, डॉ राहुल पंडित म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget