एक्स्प्लोर

पालघरमधील आग आटोक्यात, चार कंपन्या खाक

पालघर : पालघरच्या बिडको नाका परिसरात निशांत अरोमाज या कंपनीला लागलेली आग साडे चार तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय आग पसरल्याने शेजारच्या तीन कंपन्याही जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.     निशांत अरोमाज कंपनीला आज दुपारी 4.15 वाजता भीषण आग लागली होती. शिवाय आग पसरल्याने डिलक्स, ट्रान्सफॉर्मर इशार आणि सुंदरम या कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.     निशांत आरोमस या कंपनीत परफ्यूम बनवले जातात. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.     आगीत प्लास्टिक बनवणारी डिलक्स कंपनी, ट्रान्सफार्मर बनवणारी ट्रान्सफॉर्मर इशार कंपनी आणि वह्या बनवणारी  सुंदरम कंपनीचंही नुकसान झालं आहे.     दरम्यान, या कंपन्या पालघर जिल्हा कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. आग लागली त्यावेळी जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महसूल कर्मचारी तिथे उपस्थित होते. या घटनेनंतर कंपनीच्या परिसरात कडेकोट पोलिस बंद ठेवण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
विकसित भारत, कोकण पर्यटन ते अशोक खरात प्रकरण, एबीपी माझाच्या कार्यक्रमात अदिती तटकरेंनी मांडली भूमिका 
विकसित भारत, कोकण पर्यटन ते अशोक खरात प्रकरण, एबीपी माझाच्या कार्यक्रमात अदिती तटकरेंनी मांडली भूमिका 
लग्न जुळत नसल्यानं युवकानं उचललं टोकाचं पाऊल, गेल्या दहा दिवसात बुलढाणा जिल्ह्यात 3 जणांनी संपवलं जीवन 
लग्न जुळत नसल्यानं युवकानं उचललं टोकाचं पाऊल, गेल्या दहा दिवसात बुलढाणा जिल्ह्यात 3 जणांनी संपवलं जीवन 
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
Supriya Sule : पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय : सुप्रिया सुळे
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
Embed widget