एक्स्प्लोर

प्रशासनाचं नेटकं नियोजन, कोल्हापूरकरांची साथ; कोरोनाचा रिकव्हरी रेट राज्यात अव्वल

राज्यात मुंबई, पुणे औरंगाबादासारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्याच वेळी कोरोनावर मात करण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे.

कोल्हापूर : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळून आले. अशावेळीदेखील कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. कोरोनावर मात करण्यात राज्यात कोल्हापूर जिल्हा हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाचे नेटकं नियोजन, पोलीस दलाने घेतलेली मेहनत, पालिकेने वेळोवेळी उचललेली कठोर पाऊलं आणि कोल्हापूरकरांनी केलेले नियमांचे पालन यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94 टक्के आहे. 750 पैकी 703 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 39 रुग्ण सध्या उपचार घेत असून लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. पण त्यासाठी कोल्हापूरकरांना अजून सतर्क राहणं गरजेचं आहे.

काय म्हणाले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी? कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचे वातावरण जरी चांगले असले तरी काळजी घेणं हे आपलं पाहिलं कर्तव्य आहे. रुग्ण कमी झाले म्हणून आपण बेफिकीर वागून चालणार नाही. नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. यापुढे देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तरच आपण कोरोनावर मात करु शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यात रेड झोनमधून येणाऱ्यांची संख्या कमी नाही. आजही दररोज दोन हजार लोक कोल्हापुरात येत आहेत. शिवाय कोल्हापूरकरांचा मुक्तपणे सुरु झालेला वावर संकटाला कधीही जादाची संधी देऊ शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यात नियोजन कसे होते?

- ऑनलाईन पास मिळण्याआधी कोल्हापुरात केवळ 4 कोरोनारुग्ण होते

- त्यानंतर पुणे-मुंबई आणि रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांचे सक्तीने स्वॅब घेतले

- 14 दिवस सक्तीने क्वारंटाईन करण्यावर अधिक भर दिला

- छुप्या पद्धतीने येणाऱ्यांवर कडक कारवाई केली, त्यामुळे अधिकृतपणे येणाऱ्यांची संख्या वाढली

- त्याचा क्वॉरन्टाईनचे नियोजन करण्यात खूप मदत झाली

आतापर्यंत कोल्हापूरने सर्व नियमांचे पालन केले. पण अजून संकट पूर्णपणे टळलेलं नाही. रिकव्हरी रेटचा आनंद असाच राहायचा असेल तर आपण अजून सतर्क होणं गरजेचं आहे. अन्यथा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा कधीच कोरोनामुक्त होणार नाही.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana: पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! म्हणाले, पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर राज्याची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हाती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget