एक्स्प्लोर

कल्याण-डोंबिवलीत रिक्षामध्ये चालकाची माहिती बंधनकारक

कल्याण : कल्याण आणि डोंबिवलीतील रिक्षाचालकांना यापुढे रिक्षामध्ये आपली माहिती लावणं बंधनकारक करण्यात आलंय. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागानं हा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाच्या या निर्णयानंतर महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत सलग घडलेल्या या घटना पोलिसांनी चांगल्याच गांभीर्यानं घेतल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास वाहतूक विभागानं सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत घडलेले हे गुन्हे पाहता यात रिक्षाचालकांचा प्रमुख सहभाग असल्याचं आढळलं आहे. या प्रत्येक घटनेनंतर रिक्षाचालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची मोठी शिकस्त करावी लागली. त्यामुळं यापुढे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात स्वतःची माहिती लॅमिनेशन करुन लावण्याचे आदेश वाहतूक विभागानं दिले आहेत. यासाठी वाहतूक विभागानं कल्याण-डोंबिवलीतील 15 हजार रिक्षाचालकांना नमुने वाटले आहेत. त्यांच्याकडून या अर्जाची एक प्रत वाहतूक विभागाला द्यावी लागणार आहे, तर वाहतूक विभागाचा शिक्का मारलेली दुसरी प्रत रिक्षेत लावावी लागणार आहे. रिक्षाचालकांची यावर्षातील मुजोरीच्या घटना 19 मार्च 2017 : डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक नियंत्रित करणा-या महिला होमगार्डचं  रिक्षाचालकानं अपहरण करून केली मारहाण. 7 जून 2017 : ठाण्याच्या तीनहात नाक्यावरून रिक्षेत बसलेल्या तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानं केला अतिप्रसंगाचा प्रयत्न 12 जून 2017 : डोंबिवलीच्या सोनारपाड्यात रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून केला विनयभंग डोंबिवली आणि कल्याणमध्ये दररोज कामानिमित्त रिक्षाप्रवास करणाऱ्या हजारो महिला आहेत. त्यांना सुरक्षीतपणाची भावना येण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीनं ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेबाबत महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या रिक्षाचालकांना रिक्षात आपली माहिती लावण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात जर त्यांनी ही माहिती लावली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं येत्या काळात महिला सुरक्षिततेसाठी रिक्षाचालक या मोहिमेला प्रतिसाद देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget