एक्स्प्लोर

Satej Patil : विरोधकांनी बोलूच नये, आम्ही जे करतो तेच होय म्हणावे, अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु, सतेज पाटलांचा मोदी सरकावर हल्लाबोल

विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे.

Kolhapur : स्वातंत्र्यांच्या 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत, पण देशाची वाटचाल लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चालली आहे का अशी शंका येते. विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे. त्यांनी आज कोल्हापूरमध्ये एबीपी माझाशी संवाद साधतताना मोदी सकरकावर चांगलाच हल्ला चढवला. 0

पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर अशा पद्धतीची कारवाई करून या देशातील कुठल्याही विरोधी पक्षाने बोलू नये, किंबहुना येणारी राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यामध्ये काही होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. तरी मला वाटते सुडाचे राजकारण फार दिवस या देशांमध्ये चालेल असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले. 

लोकशाहीचा आदर्श घेत होते, आज त्यांना ही शंका वाटते

100% आपण लोकशाही म्हणून जगाच्या पाठीवर भारताला ओळखले जातात. 30 कोटी लोकसंख्या लोकसंख्या असलेला देश आज 120 कोटी वर पोचला तरी जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही प्रबळ आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चाललेला आहे. परंतु, आज या लोकशाहीमध्ये नेमकं काय चाललंय, लोकशाहीचा आदर्श घेत होते आज त्यांना ही शंका वाटते की या लोकशाहीमध्ये असे घडू शकतं ? हे आपल्या दृष्टीने देखील वाईट आहे. कारण जागतिक पातळीवर सुद्धा याचे परिणाम दिसणारच या देशांमध्ये अशा पद्धतीचे सुडाचे राजकारण होत असेल तर उद्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून देशातील इन्वेस्टमेंट असलेल्या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो, होणार नाही असे म्हणता येणार नाही, त्यामुळे याचा विचार करून हे सगळं थांबलं पाहिजे आणि याला पूर्णविराम देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि सुडाचे राजकारण बंद केला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. 

एखादं राज्य सीबीआय आपल्या राज्यात येऊ नये म्हणून निर्णय घेत, असेल तर किती अविश्वास निर्माण झाला आहे हे दिसून येतं. हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. चुकीच्या कारवाई होतात हे स्पष्टपणे त्या राज्यांना वाटू लागलं आहे. देश म्हणून याचा विचार केला पाहिजे त्या केंद्रीय एजन्सींचा वापर कशासाठी केला गेला पाहिजे याचा तारतम्य राहिले पाहिजे नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Kon Hota Book Controversy: संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा उलटा परिणाम; 'शिवाजी कोण होता?' 4 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री, पुस्तकाची छपाई पुन्हा सुरु
संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा उलटा परिणाम; 'शिवाजी कोण होता?' 4 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री, पुस्तकाची छपाई पुन्हा सुरु
Kolhapur Crime News: 'अनाथ मुलीशी लग्न लावून देतो', फेसबुकवर जाहिरात बघितली अन् महाडच्या कुटुंबाची कोल्हापुरात फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
'अनाथ मुलीशी लग्न लावून देतो', फेसबुकवर जाहिरात बघितली अन् महाडच्या कुटुंबाची कोल्हापुरात फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhajiraje : बाबा बुवांनी अधात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये; छत्रपती संभाजीराजेंचा धीरेंद्र शास्त्रींना इशारा
बाबा बुवांनी अधात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये; छत्रपती संभाजीराजेंचा धीरेंद्र शास्त्रींना इशारा
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
Embed widget