एक्स्प्लोर

Satej Patil : विरोधकांनी बोलूच नये, आम्ही जे करतो तेच होय म्हणावे, अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु, सतेज पाटलांचा मोदी सरकावर हल्लाबोल

विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे.

Kolhapur : स्वातंत्र्यांच्या 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत, पण देशाची वाटचाल लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चालली आहे का अशी शंका येते. विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे. त्यांनी आज कोल्हापूरमध्ये एबीपी माझाशी संवाद साधतताना मोदी सकरकावर चांगलाच हल्ला चढवला. 0

पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर अशा पद्धतीची कारवाई करून या देशातील कुठल्याही विरोधी पक्षाने बोलू नये, किंबहुना येणारी राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यामध्ये काही होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. तरी मला वाटते सुडाचे राजकारण फार दिवस या देशांमध्ये चालेल असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले. 

लोकशाहीचा आदर्श घेत होते, आज त्यांना ही शंका वाटते

100% आपण लोकशाही म्हणून जगाच्या पाठीवर भारताला ओळखले जातात. 30 कोटी लोकसंख्या लोकसंख्या असलेला देश आज 120 कोटी वर पोचला तरी जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही प्रबळ आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चाललेला आहे. परंतु, आज या लोकशाहीमध्ये नेमकं काय चाललंय, लोकशाहीचा आदर्श घेत होते आज त्यांना ही शंका वाटते की या लोकशाहीमध्ये असे घडू शकतं ? हे आपल्या दृष्टीने देखील वाईट आहे. कारण जागतिक पातळीवर सुद्धा याचे परिणाम दिसणारच या देशांमध्ये अशा पद्धतीचे सुडाचे राजकारण होत असेल तर उद्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून देशातील इन्वेस्टमेंट असलेल्या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो, होणार नाही असे म्हणता येणार नाही, त्यामुळे याचा विचार करून हे सगळं थांबलं पाहिजे आणि याला पूर्णविराम देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि सुडाचे राजकारण बंद केला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. 

एखादं राज्य सीबीआय आपल्या राज्यात येऊ नये म्हणून निर्णय घेत, असेल तर किती अविश्वास निर्माण झाला आहे हे दिसून येतं. हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. चुकीच्या कारवाई होतात हे स्पष्टपणे त्या राज्यांना वाटू लागलं आहे. देश म्हणून याचा विचार केला पाहिजे त्या केंद्रीय एजन्सींचा वापर कशासाठी केला गेला पाहिजे याचा तारतम्य राहिले पाहिजे नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन ते सूर्यफूल! महाराष्ट्रात दिवसाला किती लिटर खाद्य तेल लागतं? कोणत्या तेलाचं किती प्रमाण? 
सोयाबीन ते सूर्यफूल! महाराष्ट्रात दिवसाला किती लिटर खाद्य तेल लागतं? कोणत्या तेलाचं किती प्रमाण? 
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Buldhana News:
"हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी...", बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Embed widget