एक्स्प्लोर

Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही; अमृतमहोत्सवी सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराजांची प्रांजळ कबूली

कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही, अशी प्रांजळ कबूली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली.

Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. आयुष्यातील 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही, अशी प्रांजळ कबूली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराज यांचा चांदीची गदा देऊन नागरी सत्कार करण्यात आला. 

छत्रपती शाहू महाराज मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दोन तीन वर्षांनी मैदान भरलं हे पाहून आनंद झाला. राष्ट्रीय तालीम संघाने केलेल्या प्रयत्नांनी मैदान भरलं आहे. आयुष्यातील 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही. मंडळींना नंतर लक्षात आलं की माझा 75 वा वाढदिवस साजरा केला पाहिजे. मला आवश्यकता नव्हती, पण घरच्या मंडळींना वाटलं म्हणून ठरवला. त्यामुळे कुस्ती शौकिन उपस्थित झाले.  

ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. शाहू महाराजांपासून कुस्तीला प्रोत्साहान दिले. 1962 मध्ये कोल्हापुरात भोगा आणि पाकिस्तानच्या सादिकची कुस्ती झाली. ही तासभर कुस्ती चालली, इमाम बक्षचा पुतण्या जिंकला, पण सादीक हरूनही लोकप्रिय झाला. कोल्हापूरच्या कुस्त्या रंगतात तेव्हा चांगलं खेळणाऱ्याच्या मागे कुस्ती शौकिन असतात. असंच आजचं मैदान रंगलं आहे. मी सत्कार केल्याप्रसंगी आभार मानतो. 

शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली

दरम्यान, शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, सत्ता हाती आल्यानंतर सामान्यांसाठी वापरायची असते, याचा आदर्श शिवछत्रपतींनी केला. अनेक राजवाडे होऊन गेले, पण त्यांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती, पण एकच राज्य असं होतं जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज्य होतं. हा इतिहास छत्रपतींच्या घराण्यांनी जतन केला आहे. 

समतेची विचारधारा कृतीमध्ये आणण्यासाठी राजा कोणता याची चर्चा देशात होते तेव्हा पहिल्यांदा नाव छत्रपती शाहू महाराजांचे येते. ही शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली याचा आनंद आहे. छत्रपती असूनही त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी आहे. महाराष्ट्रात अनेक संकटे आली, महापूर आला, कोरोनाचे संकट आले तेव्हा छत्रपती वाड्यात राहिले नाहीत, ते सामान्य माणसांचे दु:ख कमी करण्यासाठी रस्त्यावर आले. त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात आस्था आहे. खेळाच्या क्षेत्रात आस्था आहे. अनेक शैक्षणिक संस्था उत्तमरित्या चालवण्यासाठी शाहू राजांनी भूमिका घेतली. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget