एक्स्प्लोर

RSS: देशातील असमानतेवर दत्तात्रय होसबळे यांच्याकडून चिंता व्यक्त; गरिबी आणि बेरोजगारीबाबत म्हणाले...

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय.

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसेच देशातील गरिबी आणि बेरोजगारीवरही त्यांनी भाष्य केलं. देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून असमानताही वाढत आहे. देशातील 20 कोटी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत. एवढेच नाही तर देशातील 23 कोटी लोकांचं रोजचं उत्पन्न 375 रुपयांपेक्षा कमी आहे.  देशाच्या मोठ्या भागांना अजूनही शुद्ध पाणी आणि पोषक आहार मिळत नाही. आपण या राक्षसाचा वध करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

देशातील चार कोटी लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे. तसेच देशातील आर्थिक असमानताही सर्वात मोठा मुद्दा आहे. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पण परिस्थिती चांगली आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

देशातील 23 कोटी लोकांचा रोजगार 375 रुपयांपेक्षा कमी
"देशातील 20 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. तब्बल  23 कोटी लोक प्रतिदिन 375 रुपयांपेक्षा कमी कमावतात. देशातील गरिबी आपल्यासमोर राक्षसारखी आहे. या राक्षसाचा नायनाट करणे महत्त्वाचं आहे." अर्थव्यवस्थेतील अपयशासाठी दत्तात्रय होसबळे मागच्या सरकारांच्या सदोष आर्थिक धोरणांना जबाबदार धरलंय.

ग्रामीण भागात 2.2 कोटी लोक बेरोजगार
"देशातील चार कोटी लोक बेरोजगार आहेत. यातील ग्रामीण भागातील संख्या 2.2 कोटी आहे. तर, शहरात 1.8 कोटी बेरोजगारीचा सामना करतायेत. कामगार सर्वेक्षणात आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे.  रोजगार निर्मितीसाठी आपल्याला केवळ अखिल भारतीय योजनाच नव्हे तर स्थानिक योजनांचीही निर्मितींची गरज आहे", असंही होसबळे यांनी म्हटलंय.

कौशल्य विकास क्षेत्रात पुढाकार घेण्याची सूचना
कुटीर उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आकर्षण वाढवण्यासाठी कौशल्य विकास क्षेत्रात अधिक पुढाकार घेण्याचा होसबळे यांनी सूचना केलीय. भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं आकडेवारी सांगते. पण देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश (20 टक्के) आहे. तर, 50 टक्के जनतेचं उत्पन्न हे केवळ 13 टक्के आहे. ही चांगली स्थिती आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीची आवश्यकता
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "ग्रामीण भागात रोजगार निमिर्ती करण्याची आवश्यकत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच उद्देशानं स्वदेशी जागरण मंचनं 'स्वावलंबी भारत अभियान सुरु केलंय. या मोहिमेंतर्गत एसजेएम ग्रामीण स्तरावर कौशल्य विकास आणि मार्केटिंगसह कृषी आणि संबंधित क्षेत्रात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल", असंही त्यांनी म्हटलंय.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget