एक्स्प्लोर

RSS: देशातील असमानतेवर दत्तात्रय होसबळे यांच्याकडून चिंता व्यक्त; गरिबी आणि बेरोजगारीबाबत म्हणाले...

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय.

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसेच देशातील गरिबी आणि बेरोजगारीवरही त्यांनी भाष्य केलं. देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून असमानताही वाढत आहे. देशातील 20 कोटी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत. एवढेच नाही तर देशातील 23 कोटी लोकांचं रोजचं उत्पन्न 375 रुपयांपेक्षा कमी आहे.  देशाच्या मोठ्या भागांना अजूनही शुद्ध पाणी आणि पोषक आहार मिळत नाही. आपण या राक्षसाचा वध करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

देशातील चार कोटी लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे. तसेच देशातील आर्थिक असमानताही सर्वात मोठा मुद्दा आहे. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पण परिस्थिती चांगली आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

देशातील 23 कोटी लोकांचा रोजगार 375 रुपयांपेक्षा कमी
"देशातील 20 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. तब्बल  23 कोटी लोक प्रतिदिन 375 रुपयांपेक्षा कमी कमावतात. देशातील गरिबी आपल्यासमोर राक्षसारखी आहे. या राक्षसाचा नायनाट करणे महत्त्वाचं आहे." अर्थव्यवस्थेतील अपयशासाठी दत्तात्रय होसबळे मागच्या सरकारांच्या सदोष आर्थिक धोरणांना जबाबदार धरलंय.

ग्रामीण भागात 2.2 कोटी लोक बेरोजगार
"देशातील चार कोटी लोक बेरोजगार आहेत. यातील ग्रामीण भागातील संख्या 2.2 कोटी आहे. तर, शहरात 1.8 कोटी बेरोजगारीचा सामना करतायेत. कामगार सर्वेक्षणात आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे.  रोजगार निर्मितीसाठी आपल्याला केवळ अखिल भारतीय योजनाच नव्हे तर स्थानिक योजनांचीही निर्मितींची गरज आहे", असंही होसबळे यांनी म्हटलंय.

कौशल्य विकास क्षेत्रात पुढाकार घेण्याची सूचना
कुटीर उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आकर्षण वाढवण्यासाठी कौशल्य विकास क्षेत्रात अधिक पुढाकार घेण्याचा होसबळे यांनी सूचना केलीय. भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं आकडेवारी सांगते. पण देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश (20 टक्के) आहे. तर, 50 टक्के जनतेचं उत्पन्न हे केवळ 13 टक्के आहे. ही चांगली स्थिती आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीची आवश्यकता
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "ग्रामीण भागात रोजगार निमिर्ती करण्याची आवश्यकत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच उद्देशानं स्वदेशी जागरण मंचनं 'स्वावलंबी भारत अभियान सुरु केलंय. या मोहिमेंतर्गत एसजेएम ग्रामीण स्तरावर कौशल्य विकास आणि मार्केटिंगसह कृषी आणि संबंधित क्षेत्रात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल", असंही त्यांनी म्हटलंय.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'

व्हिडीओ

Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नर्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Shane Warne : ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं पैशांचा पाऊस
शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं कुटुंबावर पैशांचा पाऊस
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या हत्येचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या हत्येचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Embed widget