एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

मतं न देऊनही मुस्लिमांना स्वीकारलं, रविशंकर प्रसाद यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : मुस्लीम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवा वाद निर्माण केला आहे. देशाची संस्कृती आणि विविधता यावर विकासाचा होणारा परिणाम, या विषयावरील 'माईंड माइन' संमेलनात रविशंकर प्रसाद बोलत असताना त्यांनी हे विधान केलं. रविशंकर प्रसाद म्हणाले की, ''देशातील 13 राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतो आहोत. अशावेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लीम लोक मतं देत नाहीत, हे मला मान्य आहे. पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही?,'' असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला. ''भाजपच्या विरोधात बऱ्याच काळापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे. पण देशातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकारमध्ये आहोत आणि इथल्या संस्कृती, विविधेतेला आम्ही वंदन करतो,'' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्रसाद यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ''आम्हाला घटनेनं अधिकार दिले आहेत. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे,'' असं ओवेसी म्हणाले आहेत. काँग्रेसनंही प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी, ''भाजपनं यापूर्वी मुस्लीम महिलांनी आम्हाला मतं दिल्याचं म्हणलं होतं. तर मग आता रविशंकर प्रसाद असं वक्तव्य का करत आहेत?'' असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. रविशंकर प्रसाद यांनी काहीही चुकीचं म्हणलं नसल्याची प्रतिक्रिया गिरीराज सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच त्यांनी ट्वीट करुन सारवासारव केली आहे. ''सर्व भारतीय सारखेच आहेत. विकास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील वैविध्यतेनं नटलेल्या संस्कृतीचा आम्ही आदर करतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये,'' असंही त्यांनी या ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
Ajit Pawar : एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaksha Khadse Called For Oath Ceremony : शपथविधीसाठी फोन, रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रियाMurlidhar Mohol : नगरसेवक महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी! ABP MajhaRamdas Athawale in Modi Cabinet : रामदास आठवलेंची हॅट्रीक! मोदींसह तिसऱ्यांदा होणार मंत्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
Ajit Pawar : एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
Akhilesh Yadav : तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
Panchayat : 'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा
'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा
PM Modi Oath Taking Ceremony Live : राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
Embed widget