एक्स्प्लोर

Rahul Gandhi on Opposition Meeting: पाटणातून विरोधकांचा एल्गार; राहुल गांधी म्हणाले, 'काही मतभेद नक्कीच आहेत, पण...'

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषदेत आम्ही समान अजेंडा ठरवत असल्याचे सांगितले. आता 12 जुलै रोजी विरोधी पक्षांची शिमल्यात बैठक होणार आहे.

Rahul Gandhi on Opposition Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पाटण्यात वज्रमूठ आवळताना एल्गार केला. विरोधी पक्षांनी या बैठकीनंतर मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही एकजूट देशाच्या हितासाठी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषदेत आम्ही समान अजेंडा ठरवत असल्याचे सांगितले. आता 12 जुलै रोजी विरोधी पक्षांची शिमल्यात बैठक होणार आहे. आगामी रणनीतीवर शिमल्यातील बैठकीत चर्चा केली जाईल. आम्हाला 2024 ची लढाई एकजुटीने लढायची असल्याचे खर्गे यांनी नमूद केले. 

राहुल गांधी म्हणाले..

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढील बैठकीत ही चर्चा सखोलपणे करू, असे सांगितले. विरोधकांची एकजूट ही एक प्रक्रिया आहे, ती येथून पुढे जाईल. ही विचारधारेची लढाई आहे. काही मतभेद नक्कीच असतील, पण आम्ही एकत्र आहोत. ते पुढे म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारताच्या एकात्मतेवर हल्ला करत आहेत. हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे आहोत. आम्ही एकत्र काम करू आणि आमच्या समान विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया आहे जी पुढे जाईल.

काय म्हणाले नितीश कुमार?

बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, काही दिवसांनी सर्व पक्षांसोबत पुढील बैठक होणार आहे. कोण कुठे लढणार याचा निर्णय पुढील बैठकीत होणार आहे. खर्गे यांच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे. जे राज्य कारभारात आहेत ते देशहिताचे काम करत नाहीत, ते सगळा इतिहास बदलत आहेत. नितीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही सर्व विरोधी पक्षांनी ठरवले आहे की, आतापासून एकत्र लढू. भाजप देशाचा इतिहास बदलत आहे. जर ते देश जिंकून परत आले तर ते देशाचे संविधानही बदलतील.

उद्धव ठाकरेंनी ऐक्याचे कारण सांगितले

आमची विचारधारा वेगळी असली तरी देश आमच्यासाठी एक आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देशात हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्यांना आम्ही विरोध करू, असे ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्यापासून जे काही सुरू होते ते जनआंदोलनाचे रूप घेते. भाजप पुन्हा निवडणूक जिंकला तर देशात निवडणूक होणार नाही. त्या म्हणाल्या की, भाजपचे हुकूमशाही सरकार आहे. भाजपला देशाचा इतिहास बदलायचा आहे, पण देशाचा इतिहास जतन होईल याची काळजी घेऊ. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Embed widget