एक्स्प्लोर

Travel Hacks: रेल्वेचा 'हा' नियम जाणून घ्या, तिकीट कन्फर्म करण्यात येणार नाही कोणतीही अडचण! आरामात होईल रेल्वे प्रवास

Railway: आता रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता येतं. पण प्रवासाच्या किती दिवस आधी रेल्वे तिकीट बुक करता येतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर अॅडव्हान्स बुकिंगचे नियम जाणून घेऊया.

Advance Train Ticket Booking: ट्रेन हे वाहतुकीचे सर्वात स्वस्त (Cheap) आणि प्रमुख साधन आहे, त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास (Railway Travel) करतात. अनेकदा रेल्वेत सीट मिळण्यावरुन देखील मारामारी होते, त्यातच ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आणि गाड्यांची संख्या अपुरी असेल तिथे परिस्थिती आणखी वाईट असते. लांबचा प्रवास करताना रेल्वेच्या नियमांची पुरेशी माहिती नसलेल्या लोकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या प्रवाशांना नियम (Railway Rules) माहित आहेत ते प्रवासापूर्वी तिकीट बुक (Advance Ticket Booking) करतात, जेणेकरून त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही आणि ते आरामात प्रवास करू शकतील.

रेल्वेचे नियम माहित असणं आवश्यक आहे

ट्रेनमध्ये प्रत्येक वर्गासाठी विशिष्ट भाडे आणि तिकीट बुक करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. अनेकदा लोक प्रवासापूर्वी तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. म्हणूनच ट्रेन सुटण्याच्या किती दिवस आधी तुम्ही तुमचं तिकीट बुक करू शकता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

120 दिवस अगोदर करता येतं बुकिंग

रेल्वे प्रवाशांना अशी सुविधा देते, ज्यात ट्रेन ज्या तारखेला असेल त्याच्या चार महिने आधी प्रवासी आपले सीट्स आरक्षित करू शकतात. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधी तुमचे तिकीट बुक करू शकता. तसेच, तात्काळ तिकीट प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी बुक करता येते. 3 एसी आणि त्यापुढील श्रेणीसाठी दैनंदिन बुकिंग सकाळी 10 नंतर सुरू होते आणि स्लीपर तत्काळ बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते.

जनरल तिकिटासाठी नियम वेगळे

जनरल तिकिटासाठी दोन नियम आहेत. जर तुम्हाला ट्रेनच्या जनरल डब्यात 199 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्याच दिवशी तिकीट काढावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तिकीट काढल्यानंतर 3 तासांच्या आत प्रवास सुरू करायचा असतो. 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी तुम्ही 3 दिवस अगोदर जनरल तिकीट खरेदी करू शकता. आजच्या हायटेक युगात, आता तुम्ही घरच्या घरी आरामात भारतीय रेल्वेच्या अॅप्स आणि वेबसाइट्सद्वारे तिकीट काढू शकता, सीट्स आरक्षित करु शकता. रेल्वेच्या तिकिटांचं ऑनलाइन बुकींग आता सोपं झालं आहे.

हेही वाचा:

SSC Result: दहावीच्या निकालासंदर्भात महत्वाचं अपडेट; निकाल लवकरच, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget