एक्स्प्लोर

Coronavirus Update : गेल्या 24 तासांत 15 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद, 400 हून अधिक मृत्यू

India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 18762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

India Coronavirus Updates : देशात दरदिवशी 15 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 18762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, म्हणजेच, 4899 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. 

देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 41 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 54 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 67 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण 1 लाख 67 हजार 695 रुग्णही अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत. 

देशातील कोरोनाची स्थिती : 

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 41 लाख 89 हजार 774
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 35 लाख 67 हजार 367
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : एक लाख 67 हजार 695
कोरोनामुळे एकूण मृत्यू : चार लाख 54 हजार 712 
एकूण लसीकरण : 102 कोटी 27 लाख 12 हजार लसीचे डोस 

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण केरळात 

केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या 8,538 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 49 लाख 6 हजार 125 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 28,592 वर पोहोचला आहे. 

राज्यातील रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासांत 1410 नव्या रुग्णांची नोंद 

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 

राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7210 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबई (5075), ठाणे (3295) यांचा क्रमांक आहे. नंदुरबार जिल्ह्यात शून्य अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.  जळगाव (17),   धुळे (5), जालना (55), लातूर (46) परभणी (29), हिंगोली (22), नांदेड (18),  अकोला (21), अमरावती (14),  वाशिम (04),  बुलढाणा (08), नागपूर (82), यवतमाळ (07),  वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3),  गडचिरोली (6 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

सध्या राज्यात 1,91,401 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 903  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 17, 62 ,963 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात  408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1328 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget