एक्स्प्लोर

IIM च्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, पाहा नेमकं काय म्हटलय पत्रात...

आयआयएम (IIM) च्या विद्यार्थ्यांसह काही प्राध्यपकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी जातीअधारीत, हिंसाचाराविरोधात बोलण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे.

IIM Student Letter : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम (IIM) च्या बंगळुरू आणि अहमदाबादच्या विद्यार्थ्यांसह काही प्राध्यपकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी जातीअधारीत हिंसाचाराविरोधात बोलण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. देशात सध्या असिहुष्णतेचे वातावरण आहे. त्याविरोधात पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. आपण याविरोध न बोलणे आम्हाला नाराज करणारे आहे असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात 13 फॅकल्टी मेंबर्स आणि 183 विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या पत्रामध्ये हिंसक भाषण आणि अल्पसंख्याकांवर  होत असलेला अत्याचार या मुद्यांवर भर देण्यात आला आहे.

नेमक काय म्हटलय पत्रात

आपल्या देशात वाढत असलेल्या असिहुष्णतेवर तुम्ही न बोलणे  आम्हा सर्वांसाठीचं निराशाजणक आहे. मोदीजी तुम्ही या मुद्यांवर न बोलण्याने हिंसक भाषणाला प्रोत्साहीत केले आहे. त्यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. आता देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच काही चर्चसह पुजास्थळावर तोडफोड केली आहे. तसेच आमच्या मुस्लिम बंधू आणि भगिनींवर शस्त्र उचलण्याचे आव्हान केले जात आहे. या सर्व गोष्टी कायद्याला कोणत्याही प्रकारे न घाबरता केल्या जात आहेत. भारतीय संविधानाने सर्वांना आपले धार्मिक स्वतंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. कोणत्याही भितीशिवाय आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. पण आता आपल्या देशात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे," असं या पत्रात म्हटलं आहे. आम्ही एक असा भारत निर्माण करण्याची इच्छा बाळगत आहोत की, ज्यामध्ये विविधता आणि सर्वसमावेशकता असेल आणि आपण एक पंतप्रधान म्हणून देशाला एका योग्य मार्गाने पुढे घेऊन जाल असे विद्यार्थ्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हरिद्वारमध्ये भरलेल्या धर्मसंसदेत हिंसक, भडकावू भाषणे केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच काही धार्मिक नेत्यांनी मुस्लिमांच्या विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा केली आहे. हरिद्वारमध्ये 17 ते 19 डिसेंबरदरम्यान धर्मसंसद पार पडली होती. यामध्ये इस्लामिक भारतात सनातनचे भविष्य असा विषय ठेवण्यात आला होता. यावेळी स्वामी अमृतानंद, स्वामी सत्यव्रतानंद सरस्वती, महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी, स्वामी वेदांत प्रकाश सरस्वती, स्वामी परमानंद, स्वामी ललितानंद महाराज, पंडीत अधीर कौशिक यांच्याबरोबर अनेक राज्यातील जवळपास 500 धार्मिक नेते सामिल झाले होते.

हरिद्वारमध्ये दिलेल्या हिंसक भाषणानंतर देशातील ५ माजी प्रमुख सैनिकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहले होते.  तसेच अन्य १०० लोकांनी देखील पत्र लिहीत या घटनेचा निषेध केला होता. तसेच यामध्ये हरिद्वार आणि दिल्लीमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या नरसंहाराची भाषा देखील करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. 

दरम्यान, अशा हिंसक वक्तव्याविरोधात जमीयत उलमा-ए-हिंद आणि सामाजिक कार्यकर्ता मौलाना सैयद महमूद असद मदनी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात जी काही चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget