एक्स्प्लोर

देशात लॉकडाऊन आणखी वाढणार? यावेळी 'या' सवलती मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना अमलात आणल्या जातील असं स्वत: पंतप्रधानांनी सांगितले आहे. परंतु लॉकडाउन वाढल्यास काही सवलती दिल्या जाऊ शकतात.

नवी दिल्ली : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील  लॉकडाऊन संपायला एक दिवस बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन संपायच्या काही तास आधी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशात लॉकडाऊन वाढवावं अशी जास्तीत जास्त राज्यांची मागणी आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दोन दिवसांपूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना संवाद साधला. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना अमलात आणल्या जातील असं स्वत: पंतप्रधानांनी सांगितले आहे. परंतु लॉकडाउन वाढल्यास काही सवलती दिल्या जाऊ शकतात.

लॉकडाऊन 2.0 मध्ये काय सवलती दिल्या जाऊ शकतात?

  • सध्या देशात पिकांची काढणी सुरू आहे, त्यामुळे शेतकर्‍यांविषयी काही अटी शिथिल केल्या जाऊ शकतात. कारण लॉकडाऊनच्या काळात शेती बंद ठेवणे देशाचा परवडणारं नाही.
  • लॉकडाऊनदरम्यान विविध राज्यातील कामगार कामानिमित्त इतर राज्यांमध्ये अडकलेले आहेत. या कामगार किंवा गरीब लोकांना दिलासा दिला जाऊ शकतो.
  • कोरोना व्हायरसची सध्याची स्थिती पाहता शाळा-महाविद्यालये न उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
  • आरोग्य सेतू अ‍ॅपला ई-पास म्हणून वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
  • घरगुती वस्तू बनवण्याचे कारखाने आणि रस्ते बांधकाम कामांना काही अटींसह परवानगी दिली जाऊ शकते.
  • ज्या शहरांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे आढळलेली नाहीत, त्या राज्यांतील लॉकडाऊन उठवलं जाण्याची शक्यता आहे.
  • कोरोनाच्या संख्येनुसार देशाच्या वेगवेगळ्या भागांचं रेड, ऑरेंज, ग्रीन भागांत विभाजन केलं जाऊ शकतं.
  • झोननुसार ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, तिथलं जनजीवन अधिक सुरळीत होऊ शकतं.
  • शेतीची कामं, अन्नपुरवठा करणारी यंत्रणा यांना या लॉक डाऊनमधून पूर्णपणे सूट मिळू शकते.
  • जीवनावश्यक बाबींचं उत्पादन करणाऱ्या इंडस्ट्रीज सुरु करणं सरकारला आवश्यक आहे, त्यासाठी काही सामान्य निर्बंध लावून. या इंडस्ट्रीज सुरु ठेवल्या जातील.
  • देशात सार्वजनिक क्षेत्रातली अनेक बांधकामाची कामंही थांबून राहणं सरकारला परवडणारं नाही, त्यामुळे त्याबाबतही काही उपाय शोधले जातील.
  • रेल्वे, विमानसेवाही इतक्या पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता नाही.
संबंधित बातम्या  Coronavirus | WEB Exclusive | PPE Kit म्हणजे नेमकं काय? उत्तम क्वॉलिटीचे पीपीई कीट वापरणं का आवश्यक?

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget