एक्स्प्लोर

कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नवी राजकीय गणितं समोर येण्याची चिन्ह आहेत. कारण नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी काही वेळातच भाजपच्या गोटातील हालचाली वेगवान झाल्या आहेत.

पाटणा : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नवी राजकीय गणितं समोर येण्याची चिन्ह आहेत. कारण नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी काही वेळातच भाजपच्या गोटातील हालचाली वेगवान झाल्या आहेत. सुशील मोदी यांच्या निवासस्थानी बिहारमधील भाजपच्या आमदारांची बैठक सुरु झाली. शिवाय, दिल्लीतही भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होते आहे. नितीश कुमार यांना एनडीएने पाठिंबा दिल्यास... जर नितीश कुमार यांनी एनडीएचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. कारण एनडीएकडे सध्या एकूण 57 जागा आहेत. त्यामध्ये भाजपच्या 53, आरएलएसपी आणि एलजेपीच्या प्रत्येकी 2-2 जागा आहेत. तर तिकडे नितीश कुमार यांच्या आरजेडीच्या एकूण 71 जागा आहेत. त्यामुळे एनडीएचा पाठिंबा घेण्यास नितीश कुमार तयार झाल्यास त्यांच्या एकूण जागा 129 होतील आणि ते बहुमताचा आकडा सहजपणे पार करु शकतील. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी नितीश कुमार यांना बाहेरुन पाठिंबा देण्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. शिवाय, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी काही क्षणातच भाजपच्या बैठका सुरु झाल्या. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. या सर्व गोष्टींमुळे एनडीएच्या पाठिंब्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं आहे. बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 
  • आरजेडी – 80
  • जेडीयू – 71
  • काँग्रेस – 27
  • भाजप – 53
  • सीपीआय – 3
  • लोक जनशक्ती पार्टी – 2
  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
  • अपक्ष – 4
आता नितीश कुमार हे एनडीएच्या गोटात जातात का, हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget