एक्स्प्लोर

Amarnath Yatra 2021: 28 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा; भाविकांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस प्रारंभ

कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट असतानाच आता अमरनाथ यात्रेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाला यंदाच्या वर्षी यात्रेसाठी 6 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.

Amarnath Yatra 2021: कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट असतानाच आता अमरनाथ यात्रेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाला यंदाच्या वर्षी यात्रेसाठी 6 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. जवळपास 56 दिवसांसाठी सुरु असणाऱी ही यात्रा यंदाच्या वर्षी दोन्ही मार्गांनी एकाच दिवशी सुरु होणार आहे. यंदाच्या वर्षी 28 जूनला सुरु होणारी ही यात्रा रक्षाबंधन, म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंतच्या काळात पार पडणार आहे. 

अमरनाथ श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतिश्वर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या यात्रेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविक घरबसल्याच नोंदणी करु शकणार आहेत. यासाठी त्यांनी http://jksasb.nic.in या संकेतस्थळाला भेट देणं आवश्यक आहे. 

ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या भाविकांनी आपल्या अर्जासोबत सर्व आवश्यक माहिती तपशील, फोटो आणि सोबत एक वैद्यकिय प्रमाणपत्र जोडणं अपेक्षित असेल. यात्रेसाठी 13 वर्षांहून कमी आणि 75 वर्षांहून जास्त वय असणाऱ्या भाविकांना नोंदणी करता येणार नाही. 

Happy Birthday Indian Railway | भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयेत? 

अधिकाऱ्यांनी केली यात्रेच्या तयारीची पाहणी 

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे सल्लागार बसीर अहमद खान यांनी गांदरबलचा दौरा करत यात्रेच्या तयारीची पाहणी केली. गांदरबलचे उपजिल्हाधिकारी यांना यात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तयारीमध्ये हातभार लावत आवश्यक कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सदर यात्रेसाठी वीजपुरवठा, पाण्याची सोय, वैद्यकिस सुविधा, कंट्रोल रुम, भाविकांसाठीचे तळ, आपत्ती व्यवस्थापन, अन्नपुरवठा, स्वच्छता या साऱ्याबाबतची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

मागील वर्षी कोरोना संकटामुळं रद्द झाली होती यात्रा 

मागील वर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळं यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण यात्राकाळात फक्त सांकेतिक पूजाअर्चा पार पडली होती. पण, यंदाच्या वर्षी मात्र यात्रेसाठी 6 लाख भाविक येणार असल्याचा अंदाज घेत प्रशासनानं त्यासाठीची तयारी करण्यास सुरुवातही केली आहे. श्राईन बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या 10 दिवसांमध्ये जवळपास 30 हजार भाविकांनी यात्रेसाठीची नोंदणी केली आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report
Anjali Damania Pc : चाकणकरांचे खरातला 177 फोनकॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, दमानियांचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
Embed widget