एक्स्प्लोर

Happy Birthday Indian Railway | भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयेत?

आजच्या घडीला असंख्यजणांना रोजगार पुरवणारी ही रेल्वे दर वर्षी आणखी वयोवृद्ध होत नाहीये, तर ती आणखी तरुण होत चालली आहे.

Happy Birthday Indian Railway : भारतीय रेल्वेचं जाळं असं काही पसरलं आहे, ज्यामुळं जागतिक पटलावर देशाचा एक वेगळी ओळख मिळाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा तसा फार जुना. आज अशाच या रेल्वेचा वाढदिवस. जवळपास 168 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे भारतात धावली आणि इतिहासात याची नोंद सुवर्णाक्षरात झाली. आजच्या घडीला असंख्यजणांना रोजगार पुरवणारी ही रेल्वे दर वर्षी आणखी वयोवृद्ध होत नाहीये, तर ती आणखी तरुण होत चालली आहे. दर दिवसागणिक रेल्वेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे बदल होत आहेत. ती आणखी अद्ययावत होत चालली आहे. 

Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी देणगीत मिळालेले 22 कोटी रुपयांचे 15 हजार चेक बाऊन्स!

रेल्वेनं खऱ्या अर्थानं एक मोठा प्रवासाचा पल्ला गाठला आहे. चला तर मग, जाणून घेऊया भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या काही रंजक गोष्टी. 

-मुंबईच्या बोरी बंदर येथून (Thane) ठाण्यापर्यंतच्या अंतरात देशातील पहिली रेल्वे धावली होती. 

- पहिल्या रेल्वेमध्ये जवळपास 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. 

- 34 किलोमीटरचा हा पहिला प्रवास रेल्वेनं 57 मिनिटांमध्ये पूर्ण केला होता. 

- वाफेच्या इंजिनाद्वारे ही रेल्वे चालवण्यात आली होती. 

- ही रेल्वे पहिल्या प्रवासाला निघाली, त्यावेळी तोफांची सलामीही दिली गेली होती असं म्हटलं होतं. 

- पहिला रेलरोड जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेदजी जीजीबॉय यांच्या प्रयत्नांतून साकारण्यात आला होता. 

- असं म्हटलं जातं, की पहिल्या रेल्वेतील बोगींना साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावं देण्यात आली होती. 

रेल्वेमध्ये शौचालयांची सुरुवात केव्हा झाली? 

1909 मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेमध्ये शौचालयांची सुरुवात करण्यात आली. ओखिल चंद्र सेन या पश्चिम बंगालमधील एका प्रवाशानं रेल्वे स्थानकाकडे पत्र लिहित तक्रार केली होती की, लघुशंकेस गेलं असता त्यांची रेल्वे निघून गेली. या तक्रारीचीच सुनावणी करताना दिलेल्या निर्णयानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालयांची सुरुवात करण्यात आली. याआधी रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये शौचालयं नव्हती. 1891 मध्ये फक्त प्रथम श्रेणीच्याच डब्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Embed widget