एक्स्प्लोर

Toyota Car : टोयोटाने 2700 इलेक्ट्रिक कार केल्या रिकॉल; जाणून घ्या काय आहे कारण

Toyota Car Recalling : प्रसिद्ध अशा टोयोटा कारने आपल्या 2700 इलेक्ट्रिक कार परत मागवल्या आहेत. कारच्या चाकांबाबत सतत येणाऱ्या तक्रारी पाहता कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Toyota Car Recalling : प्रसिद्ध अशा टोयोटा कारने आपल्या 2700 इलेक्ट्रिक कार परत मागवल्या आहेत. कारच्या चाकांबाबत सतत येणाऱ्या तक्रारी पाहता कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये टोयोटाची bZ4X इलेक्ट्रिक SUV लाँच होऊन दोन महिनेही झाले नाहीत, या मोठ्या रिकॉलची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनीच दिली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव, यूएस, युरोप, कॅनडा आणि जपानमध्ये विकल्या गेलेल्या सर्व टोयोटाच्या इलेक्ट्रिक कार त्यांच्या चाकांमधील समस्या दूर करण्यासाठी आणि कुठे कमतरता होती हे पाहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

मोठा अपघात होण्याची शक्यता : 

टोयोटा कंपनीच्या PRO ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने इलेक्ट्रिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गाडी चालवताना जर कारचे चाक वेगळे झाले तर यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. या यमस्येपासून दूर राहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.     

कंपनी या प्रकरणाचा तपास करत आहे

कारच्या चाकांमध्ये हा अडथळा नेमका कशामुळे निर्माण झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. तूर्तास कंपनी या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

सुबारूने 2600 इलेक्ट्रिक कार सॉल्टेरादेखील परत मागवली 

जपानी कार उत्पादक कंपनी सुबारूने देखील खुलासा केला आहे की, या कारच्या चाकांमध्ये वारंवार समस्या येत असल्याच्या तक्रारींमुळे ते त्यांच्या इलेक्ट्रिक कार सॉल्टेराचे 2600 युनिट्स देखील परत मागवत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत टोयोटा कार मागे 

टोयोटा ही कार प्रत्यक्षात पाहिल्यास ती इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात फार उशीराने आली. टेस्लाने जवळपास 14 वर्षांपूर्वी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती, तर टोयोटाने गेल्या महिन्यातच जपानमध्ये इलेक्ट्रिक कार bZ4X लाँच केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget