एक्स्प्लोर

Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती

तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबियांसाठी कार (Car) खरेदी करण्यापूर्वी इतर फीचर्ससह कारच्या सेफ्टी फीचर्सकडेही बारकाईने लक्ष देत असालाच. रस्ते अपघातात (Road Accident) दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो

Car Crash Test : तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबियांसाठी कार खरेदी करण्यापूर्वी इतर फीचर्ससह कारच्या सेफ्टी फीचर्सकडेही बारकाईने लक्ष देत असालाच. रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, अशा परिस्थितीत आपल्या सुरक्षिततेबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामध्येच तुम्ही कारच्या क्रॅश टेस्ट बद्दल ऐकलं असेलच. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून या टेस्टबद्दल माहिती सांगणार आहोत. ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामद्वारे (GNCAP) कारची क्रॅश टेस्ट केली जाते. या टेस्टनंतर कारला सेफ्टी रेटिंग दिली जाते. या टेस्टमुळे वाहनांची सुरक्षितता सहज कळते. चला तर या टेस्टबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...    

काय असते सेफ्टी रेटिंग?

न्यू कार असेसमेंट प्रोग्रामद्वारे (Global New Car Assessment Programme) कारचे क्रॅश टेस्ट केले जाते. कार क्रॅश झाल्यानंतर कारचे एअरबॅग, ईबीडी, स्पीड अलर्ट आणि सेफ्टी बेल्ट सारखे फीचर्स चेक केले जातात. त्याआधारे कारची सेफ्टी रेटिंग ठरवली जाते. ही रेटिंग कारचे क्रॅश टेस्ट झाल्यानंतर जारी केली जाते.    

कशी केली जाते क्रॅश टेस्ट? 

क्रॅशच्या वेळी कारच्या आतील सीटवर एक डमी ठेवली जाते. यानंतर भरधाव वेगाने कार एखाद्या कठीण वस्तूवर आदळते. कारमधील सीटनुसार चार ते पाच डमी किंवा त्यापेक्षा कमी डमीही यात बसवले जातात. यामध्ये, मुलाची डमी देखील मागील सीटवर ठेवली जाते. ज्यावरून कारमधील मुलांची सुरक्षा तपासली जाते.

कसे केले जाते विश्लेषण? 

कार क्रॅश झाल्यानंतर टक्कर होताच लगेचच एअरबॅग उघडली की नाही? हे तपासले जाते. डमी पाहून त्याच्या नुकसानीचा अंदाज येतो. तसेच कारचे इतर सुरक्षा फीचर्सही तपासली जातात. या फीचर्समुळे प्रवाशांचे किती संरक्षण केले जाते, हे पाहण्यात येते. अनेक महत्त्वाच्या मुद्यांच्या आधारे कारचे रेटिंग ठरवले जाते.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget