एक्स्प्लोर

पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील 10 ठिकाणं

1/17
पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात. मात्र फिरण्यासाठी मोठा प्रश्न असतो तो, ठिकाण शोधण्याचा. पण महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. पाहूयात महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणं.
पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात. मात्र फिरण्यासाठी मोठा प्रश्न असतो तो, ठिकाण शोधण्याचा. पण महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. पाहूयात महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणं.
2/17
पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो. ( सर्व फोटो सौजन्यः महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग maharashtratourism.gov.in)
पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो. ( सर्व फोटो सौजन्यः महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग maharashtratourism.gov.in)
3/17
माथेरानः पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 803 मीटर अंतरावर आहे.
माथेरानः पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 803 मीटर अंतरावर आहे.
4/17
माळशेज घाटातील एक दृष्य
माळशेज घाटातील एक दृष्य
5/17
माळशेजः माळशेज घाट हे पावसाळ्यात फुलणारं नंदनवन आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढं कमी पडतं. हा घाट अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट आहे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृष्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात असते.
माळशेजः माळशेज घाट हे पावसाळ्यात फुलणारं नंदनवन आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढं कमी पडतं. हा घाट अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट आहे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृष्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात असते.
6/17
कोल्हापूरः राधानगरी म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूर नगरी ही पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदीर आणि शहरापासून जवळच असलेला पन्हाळा किल्ला, विविध वन्यजीव अभयारण्य हे पर्यटनाचे केंद्र आहेत. सोबतच कोल्हापूरचे विविध खाद्य पदार्थ देखील प्रसिद्ध आहेत.
कोल्हापूरः राधानगरी म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूर नगरी ही पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदीर आणि शहरापासून जवळच असलेला पन्हाळा किल्ला, विविध वन्यजीव अभयारण्य हे पर्यटनाचे केंद्र आहेत. सोबतच कोल्हापूरचे विविध खाद्य पदार्थ देखील प्रसिद्ध आहेत.
7/17
लोणावळाः मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पावसाळ्यात पर्यटकांसाठी टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
लोणावळाः मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पावसाळ्यात पर्यटकांसाठी टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
8/17
महाबळेश्वर, पाचगणीः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात या महाबळेश्वरची ट्रिप पर्यटकांसाठी पर्वणी ठरु शकते.
महाबळेश्वर, पाचगणीः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात या महाबळेश्वरची ट्रिप पर्यटकांसाठी पर्वणी ठरु शकते.
9/17
कोयना धरणावर विविध सिंचन, विद्युत प्रकल्प बांधलेले आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतात.
कोयना धरणावर विविध सिंचन, विद्युत प्रकल्प बांधलेले आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतात.
10/17
कोयना धरण ( महाबळेश्वर): पश्चिम घाटात बाराही महिने डोळ्याला दिपवणारं पाणी कोयना धरणात तुम्हाला पाहायला मिळेल. कोयना धरण पुणे शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे.
कोयना धरण ( महाबळेश्वर): पश्चिम घाटात बाराही महिने डोळ्याला दिपवणारं पाणी कोयना धरणात तुम्हाला पाहायला मिळेल. कोयना धरण पुणे शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे.
11/17
चिखलदराः अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेच्या ठिकाणांपैकी चिखलदरा एक आहे. सोबतच येथे विविध वन्य प्राणी सुद्धा पाहायला मिळतात.
चिखलदराः अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेच्या ठिकाणांपैकी चिखलदरा एक आहे. सोबतच येथे विविध वन्य प्राणी सुद्धा पाहायला मिळतात.
12/17
भिमाशंकर येथे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु आणि खार यांसारखे दुर्मिळ वन्य जीव आढळतात.
भिमाशंकर येथे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु आणि खार यांसारखे दुर्मिळ वन्य जीव आढळतात.
13/17
भिमाशंकर (पुणे): देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भिमाशंकर हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी देखील हे एक चांगलं ठिकाण आहे.
भिमाशंकर (पुणे): देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भिमाशंकर हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी देखील हे एक चांगलं ठिकाण आहे.
14/17
मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महेशमाळ देखील शहरापासून अवघं 25 किलोमीटर आहे. पावसाळ्यात या महेशमाळ आणि लेण्यांवरिल निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारं असतं.
मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महेशमाळ देखील शहरापासून अवघं 25 किलोमीटर आहे. पावसाळ्यात या महेशमाळ आणि लेण्यांवरिल निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारं असतं.
15/17
औरंगाबादः औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद शहरात बीबी का मकबरा, पानचक्की असे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. याशिवाय जगप्रसिद्द वेरुळ आणि अजिंठा लेण्या आहेत. अजिंक्य असा देवगिरी किल्ला देखील औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
औरंगाबादः औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद शहरात बीबी का मकबरा, पानचक्की असे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. याशिवाय जगप्रसिद्द वेरुळ आणि अजिंठा लेण्या आहेत. अजिंक्य असा देवगिरी किल्ला देखील औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
16/17
अंबोली हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असणारं ठिकाण आहे. अंबोलीपासून जवळच इतरही प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत.
अंबोली हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असणारं ठिकाण आहे. अंबोलीपासून जवळच इतरही प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत.
17/17
अंबोलीः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्राची राणी म्हणून ओळखलं जाणारं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणाची शोभा पाहण्यासारखी असते. येथील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं.
अंबोलीः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्राची राणी म्हणून ओळखलं जाणारं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणाची शोभा पाहण्यासारखी असते. येथील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Letter to Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय-काय म्हणाले?
'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय-काय म्हणाले?
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather Updates: मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी
मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget