एक्स्प्लोर

Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल

Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर काही मालिका मात्र प्रेक्षकांवर छाप सोडण्यात कमी पडल्या आहे. आता 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेतील अभिनेत्री आसावरी जोशी यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asawari Joshi (@officialasawarijoshi)

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मालिकांमध्ये 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेचा समावेश आहे. या मालिकेवर कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आसावरी जोशी 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत आदिती सूर्यवंशीची भूमिका साकारत आहेत. आसावरीने अनेक दिवसांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 

आसावरीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,"आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे 700 भाग पूर्ण होत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छांची गरज आहे...धन्यवाद...". 

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत आहेत. आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळीदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली होती. पण आता पुन्हा एकदा टीआरपी घसरल्याने निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित बातम्या

World Laughter Day 2023 : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते 'चला हवा येऊ द्या'; छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मिळतेय मनोरंजनाची मेजवानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambernath Girl Murder : प्रेमप्रकरण ते हत्या,अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ काय घडलं?Shirdi Munder case : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली, साईंच्या दारात चाललंय काय?Nitin Raut Congress पक्षाने संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल : नितीन राऊतABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 04 February 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Sandeep Kshirsagar: 'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Embed widget