एक्स्प्लोर

ITR Filing: 2.5 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्यांसाठी आयटी रिटर्न भरणे आवश्यक आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जी आता जवळ येत आहे.

ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जी आता जवळ येत आहे. अनेक लोक संभ्रमात असतात की, त्यांना आयटीआर भरणे आवश्यक आहे की नाही. काही लोक म्हणतात की त्यांचा पगार 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. सरकारने सांगितले आहे की 5 लाखांपेक्षा कमी असलेल्यांवर शून्य कर आकारला जातो. मग आयटीआर दाखल करायचा की नाही. दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचा पगार 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना ITR दाखल करण्याची गरज नाही. आपण जाणून घेणार आहोत की ITR कोणी भरावा आणि कोणी नाही. तसेच याचे फायदे काय आहेत.

आयटीआर भरणे आवश्यक आहे

जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ITR फाइल करणे आवश्यक आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाख आणि 80 वर्षांवरील लोकांसाठी 5 लाख आहे. जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR भरण्याची गरज नाही. तसेच जर तुम्ही कमी पगार असूनही आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

आयटीआर का भरणे आवश्यक आहे? 

जर तुम्ही चालू खात्यात 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली असेल किंवा परदेशी प्रवासावर 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केले असतील. तुम्ही कोणत्याही वर्षात 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक वीज बिल भरले असेल, तर तुम्हाला ITR भरणे आवश्यक आहे.

करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये असल्यास काय करावे

2.5 लाखांपर्यंतच्या कमाईवर तुम्हाला आयकरातून सूट मिळेल. जर तुमचे एकूण करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला उर्वरित 2.5 लाख रुपयांवर सूट मिळेल. या प्रकरणात तुमची कर दायित्व शून्य आहे. तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ITR भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही ITR भरला नाही तर तुम्हाला सूट मिळणार नाही, उलट तुम्हाला दंडही भरावा लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget