एक्स्प्लोर

Makar Sankranti 2024 : मकरसंक्रातीच्या दिवशी करा या '5' गोष्टींचे दान, काय आहे या दिवशी दानपुण्याचं महत्त्व?

Makar Sankranti 2024 : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही गरजूंना काहीही दान करू शकता. तसेच या दिवशी काही गोष्टी दान करणे याला विशेष महत्त्व आहे.

मुंबई : सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकससंक्रांत (Makar Sankrant) हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला उत्तरायण, पोंगल या नावाने देखील ओळखले जाते. तसेच या दिवसाला जप, तपश्चर्या, स्नान आणि दान यांचा दिवस देखील म्हटलं जातं. दरवर्षी हा उत्सव 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. पण यंदा सूर्य 14 जानेवारीच्या रात्री 02:44 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे यंदा मकरसंक्रात 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. 

असं म्हटलं जातं की, मकरसंक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि  स्वर्गाचे दरवाजे उघडतात. याला सूर्याची उत्तरायण म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतो आणि रात्र हळूहळू लहान होऊ लागते.  या शुभ दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केले किंवा दान केले तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते, असं म्हटलं जातं. या दिवशी तुम्ही गरजूंना काहीही दान करू शकता, परंतु अशा 5 गोष्टी आहेत ज्या या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. 

गूळ

गूळाचा सूर्यदेवाशी संबंध असल्याचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की, मकरसंक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. या दोन ग्रहांच्या सुधारणेमुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होते आणि मान-सन्मान आणि कीर्ती वाढते.

काळे तीळ

या दिवशी काळ्या तिळाचे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. वास्तविक मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत येतो आणि मकर ही शनीची राशी आहे. पिता-पुत्र असूनही सूर्य आणि शनीच्या वैराची भावना आहे, परंतु सूर्य शनीच्या घरी येणे आणि त्यात राहणे हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा स्थितीत या दिवशी शनिशी संबंधित वस्तूंचे दान आणि प्रसाद वगैरे दिला जातो. काळे तीळ शनिशी संबंधित आहे. त्यामुळे काळे तीळ टाकून सूर्याला जल अर्पण करा आणि काळे तीळही दान करणं लाभदायक ठरु शकतं

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी तयार करून खाल्ली जाते आणि खिचडीचे दानही केले जाते.  काळ्या उडीद डाळ खिचडीचेही दान करावे. काळी उडीद शनिशी संबंधित आहे आणि तांदूळ अक्षय धान्य मानले जाते. त्यांचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि घर धनधान्याने भरलेले राहते.

तूप

संक्रांतीच्या दिवशीही तुपाचे दान करावे. जेवढे तुप दान करता येईल तेवढे दान करा, पण करा. तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी संबंधित मानला जातो. तसेच तूप हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने करिअरमधील यशासोबत सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते, असं म्हटलं जातं. 

ब्लँकेट

मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळा असतो. अशा परिस्थितीत ब्लँकेट दान करणे खूप चांगले मानले जाते. काळे ब्लँकेट दान करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गरजू व्यक्तीला काळे ब्लँकेट दान केल्याने राहू आणि शनि या दोन्हींशी संबंधित समस्या दूर होतात. पण घोंगडी फाटलेली किंवा वापरली जाऊ नये आणि ती देण्याचा हेतू चांगला असावा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

हेही वाचा : 

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीपासून महिनाभर 'या' राशीच्या लोकांनी राहावं सावध; येणार आर्थिक अडचणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget