एक्स्प्लोर

Shri Krishna Updesh : भगवान श्रीकृष्णाचे 3 उपदेश म्हणजे यशाची गुरुकिल्ली! कोणते आहेत ते? जाणून घ्या

Shri Krishna Updesh : जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर, तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा...

Motivational Thoughts In Marathi : श्रीमद् भगवद्गीतेत (Bhagvad Geeta) जीवनाचे सार आहे. यासोबतच यात यश मिळवण्याची अनेक रहस्येही दडलेली आहेत. महाभारताच्या (Mahabharat) युद्धात, भगवान श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला गीतेची शिकवण सांगितली, ज्यामुळे पांडवांना कौरव सैन्याचा पराभव करण्यात यश आले. जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर,  तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा... म्हणूनच कृष्णाच्या या शिकवणींना यशाची गुरुकिल्ली म्हटले जाते.

 

यशाचा मंत्र

श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिलेल्या या शिकवणुकीत यशाचा मंत्र समाविष्ट आहे. ज्याने या शिकवणुकी जीवनात स्वीकारल्या, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना श्रीकृष्णाने त्याला अनेक उपदेश दिले. कृष्णाच्या या शिकवणींना यशाचा मूळ मंत्र म्हटले गेले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णाच्या या 3 शिकवणी म्हणजे यशाची गुरुकिल्ली!

रागावर नियंत्रण

कृष्णाने गीतेतील एका श्लोकात रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. याचे कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते, तेव्हा तो गोंधळून जाऊ शकते. कारण रागामुळे गोंधळ निर्माण होतो. या परिस्थितीत योग्य-अयोग्य हा भेद संपतो आणि फक्त राग उरतो.

 

श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक 

त्याचबरोबर माणसाची बुद्धीही रागाने विचलित होते. सध्याच्या काळातही यश मिळवायचे असेल तर श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. आज लोक रागात नोकरी आणि नातेसंबंधांवरून आपला जीव पणाला लावतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.

 

मोह सोडून सत्य जाणून घ्या

 

गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात. मोहाचा काही उपयोग नाही. शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होईल. म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगले आहे. ते करण्यात अजिबात संकोच करू नका.

 

देव आणि धर्म 

आजच्या काळातही देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे, तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल.

 

वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत

 

गीतेमध्ये, कृष्ण अर्जुनाला सांगतात की, जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे. आजच्या काळातही ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे. आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत आवश्यक मानत नाहीत.

 

सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.

तुम्ही ज्या वयात आणि टप्प्यावर आहात, तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिले आहे. म्हणूनच त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जा. याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्यांचे निराकरण करून तुम्ही सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : हिंमत तुटल्यावर 'हे' काम माणसाने करावे, गीतेची अमूल्य शिकवण जाणून घ्या

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 3 July 2026 : 3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Ravi Pradosh Vrat 2026 : जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी
जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी
Astrology: चुकीचे निर्णय..लठ्ठपणा..की नैराश्य...तुमच्या पत्रिकेत गुरू ग्रह कमकुवत असेल, तर 'हे' 6 संकेत मिळतात, ज्योतिषशास्त्र..
चुकीचे निर्णय..लठ्ठपणा..की नैराश्य...तुमच्या पत्रिकेत गुरू ग्रह कमकुवत असेल, तर 'हे' 6 संकेत मिळतात, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Embed widget