एक्स्प्लोर

Shri Krishna Updesh : भगवान श्रीकृष्णाचे 3 उपदेश म्हणजे यशाची गुरुकिल्ली! कोणते आहेत ते? जाणून घ्या

Shri Krishna Updesh : जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर, तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा...

Motivational Thoughts In Marathi : श्रीमद् भगवद्गीतेत (Bhagvad Geeta) जीवनाचे सार आहे. यासोबतच यात यश मिळवण्याची अनेक रहस्येही दडलेली आहेत. महाभारताच्या (Mahabharat) युद्धात, भगवान श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला गीतेची शिकवण सांगितली, ज्यामुळे पांडवांना कौरव सैन्याचा पराभव करण्यात यश आले. जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर,  तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा... म्हणूनच कृष्णाच्या या शिकवणींना यशाची गुरुकिल्ली म्हटले जाते.

 

यशाचा मंत्र

श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिलेल्या या शिकवणुकीत यशाचा मंत्र समाविष्ट आहे. ज्याने या शिकवणुकी जीवनात स्वीकारल्या, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना श्रीकृष्णाने त्याला अनेक उपदेश दिले. कृष्णाच्या या शिकवणींना यशाचा मूळ मंत्र म्हटले गेले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णाच्या या 3 शिकवणी म्हणजे यशाची गुरुकिल्ली!

रागावर नियंत्रण

कृष्णाने गीतेतील एका श्लोकात रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. याचे कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते, तेव्हा तो गोंधळून जाऊ शकते. कारण रागामुळे गोंधळ निर्माण होतो. या परिस्थितीत योग्य-अयोग्य हा भेद संपतो आणि फक्त राग उरतो.

 

श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक 

त्याचबरोबर माणसाची बुद्धीही रागाने विचलित होते. सध्याच्या काळातही यश मिळवायचे असेल तर श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. आज लोक रागात नोकरी आणि नातेसंबंधांवरून आपला जीव पणाला लावतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.

 

मोह सोडून सत्य जाणून घ्या

 

गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात. मोहाचा काही उपयोग नाही. शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होईल. म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगले आहे. ते करण्यात अजिबात संकोच करू नका.

 

देव आणि धर्म 

आजच्या काळातही देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे, तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल.

 

वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत

 

गीतेमध्ये, कृष्ण अर्जुनाला सांगतात की, जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे. आजच्या काळातही ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे. आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत आवश्यक मानत नाहीत.

 

सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.

तुम्ही ज्या वयात आणि टप्प्यावर आहात, तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिले आहे. म्हणूनच त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जा. याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्यांचे निराकरण करून तुम्ही सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : हिंमत तुटल्यावर 'हे' काम माणसाने करावे, गीतेची अमूल्य शिकवण जाणून घ्या

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget