एक्स्प्लोर

Chanakya Niti : डोक्यावर कर्जाचा बोजा असो वा रखडलेलं प्रमोशन, पगारवाढ; तुमच्या वाईट काळात चाणक्यांच्या 'या' 3 शिकवणी पडतील कामी, लवकरच येतील 'अच्छे दिन'

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात, कठीण काळावर मात करायची असेल तर माणसाने या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. या गोष्टींचा अवलंब केल्यास माणसाच्या सर्व समस्या दूर होतात, असं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti : सुखी जीवनाची गाडी निरंतर चालत राहावी यासाठी अनेकजण आजही चाणक्य नीतिमधील (Chanakya Niti) तत्त्वांचा अवलंब करतात. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कठीण काळाचा (Bad Patch) सामना करावाच लागतो. अशा वेळी काही लोक फार गोंधळून जातात. संकट काळात नेमकं करावं काय हे त्यांना कळत नाही आणि त्यांच्या समोरील समस्या आणखी वाढत जातात. अशा स्थितीत वाईट काळाचा सामना करण्यासाठी चाणक्यांनी काही युक्त्या सांगितल्या आहेत.

तुमच्या कठीण काळात चाणक्यांनी सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्ही यशाच्या मार्गावर चालत राहाल आणि संकटं तुमच्यापासून चार हात लांब राहतील. कठीण काळात नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जाणून घेऊया.

आत्मविश्वास डगमगू देऊ नका

तुम्ही ठरवलं तर कोणालाही मुठीत घेऊ शकता. तुमच्यावर कितीही संकटं येऊ दे, पण तुमचा आत्मविश्वास हलला नाही पाहिजे. कठीण काळात तुम्ही मनाने खचू नये. चाणक्य सांगतात, जर तुम्ही जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जर तुमच्या मनात जिंकण्याची जिद्द असेल, तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश तुम्हाला यशाचा मार्ग दाखवू शकतो. पण जर तुम्ही मनातूनच पराभव स्वीकारला तर चांगल्या काळासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. कठीण काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही असाध्य गोष्टीही साध्य करू शकता.

आपात्कालीन स्थितीसाठी पैशांची बचत करा

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, कठीण काळात पैसाच माणसाच्या कामी येतो. हातात पैसा असेल तर कठिणातल्या कठीण समस्याही दूर लोटता येतात. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी पैशाची बचत केली पाहिजे. तुम्ही कठीण काळातून जात असाल तर तुम्ही अनावश्यक खर्च थांबवला पाहिजे आणि पैशाची बचत केली पाहिजे.

संयम आणि धैर्य महत्त्वाचं

घाबरला तो संपला, ही म्हण कायम लक्षात ठेवा. चाणक्य म्हणतात, घाबरलेला माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्याला घाबरू नये, धैर्य धरावे. भीती माणसाला कमकुवत बनवते आणि हळूहळू ती आपल्यावर वर्चस्व गाजवते. 

ज्याप्रमाणे दिवसापाठोपाठ रात्र येते, त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातही वाईट काळ येतो. ठराविक कालावधीनंतर पुन्हा सुखाच्या क्षणांना सुरुवात होते. या काळात जो संयम आणि धीर धरतो, तो माणूस कधीही पराभूत होणार नाही.

Chanakya Niti : लग्नाआधीच जोडीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर लग्नानंतर होईल संताप, चाणक्य सांगतात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 24 मेची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
24 मेची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग
मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग
Shubh Yog 23 May 2026 : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget