एक्स्प्लोर

विषारी मातीचा गंभीर प्रश्न : जड धातूंमुळे 1.4 अब्ज लोकांना आरोग्याचा धोका, अहवालात धक्कादायक खुलासा

Toxic soil crisis : हे प्रदूषण अन्नसुरक्षा, परिसंस्थेचे आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करते. कारण यामुळे पिकांचे उत्पादन घटते आणि विषारी धातू अन्नसाखळीत मिसळतात

Toxic soil crisis : जगभरात सुमारे 1.4 अब्ज लोक अशा भागांमध्ये राहतात, जिथे माती अत्यंत विषारी धातूंनी (जसे की आर्सेनिक, कॅडमियम, कोबाल्ट, क्रोमियम, कॉपर, निकेल आणि शिसं) प्रदूषित झालेली आहे, असे "Science" या मासिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे. 

या अहवालाचे नेतृत्व डेयी हो (Deyi Hou) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून, त्यांनी 1,493 प्रादेशिक अभ्यासांतील जवळपास 8 लाख मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक मशीन लर्निंगचा वापर करून जागतिक प्रदूषणाचे नकाशे तयार करण्यात आले. या अभ्यासानुसार, जगातील सुमारे 14 ते 17 टक्के शेतीयोग्य जमीन अंदाजे 242 दशलक्ष हेक्टर ही किमान एका विषारी धातूच्या पातळीत सुरक्षिततेच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे.  

परिणाम आणि धोके

  • या जमिनीतील प्रदूषणामुळे अन्नसुरक्षा, परिसंस्था आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.
  • पीक उत्पादनात घट येते आणि अन्न साखळीत विषारी धातूंचा समावेश होतो, ज्यामुळे किडनीचे विकार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल समस्या आणि वाढीमध्ये अडथळे होण्याचा धोका वाढतो.
  • एक अतिशय महत्त्वाचा शोध म्हणजे "मेटल-समृद्ध पट्टा" (metal-enriched corridor) जो खालच्या अक्षांशातील युरेशिया भागात आढळतो.
  • हा उच्च-धोका असलेला भाग नैसर्गिक घटक (धातूंनी समृद्ध खडक, ज्वालामुखी क्रिया) आणि मानवी हस्तक्षेप (खनिज उत्खनन, औद्योगिकीकरण, सिंचन) यांचा एकत्र परिणाम आहे.
  • हवामान आणि भूप्रदेश यांचाही धातूंच्या साठवणुकीवर प्रभाव आहे.
  • कॅडमियम हा सर्वाधिक आढळणारा आणि धोकादायक प्रदूषक ठरला असून दक्षिण आणि पूर्व आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील भागांत तो मोठ्या प्रमाणात आढळतो.

तत्काळ उपायांची गरज

  • जमिनीतील या विषारी धातू दशकानुदशके टिकून राहतात, त्यामुळे अन्न आणि पाण्याद्वारे दीर्घकाळ विषारी संपर्क होण्याची शक्यता असते.
  • तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या धातूंना वाढती मागणी असल्यामुळे मातीतील प्रदूषण भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  • अभ्यासकांनी कडक पर्यावरणीय नियमावली, सुधारित मृदा परीक्षण, शाश्वत शेती पद्धती आणि जनजागृती मोहीमेची मागणी केली आहे.

दरम्यान, हा अहवाल दाखवतो की, मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण हे एक मोठे, पण दुर्लक्षित जागतिक संकट बनले आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तूर डाळीची किंमत कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3,40,000 टन तूर खरेदी, दरात घसरण होण्याची शक्यता

नोकरी सोडून शेतीत ठेवलं पाऊल, वर्षाला कमवतोय 18 लाखांचा नफा, नोकरी सोडलेल्या इंजिनिअरची यशोगाथा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
TV Oldest Show: दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Embed widget