एक्स्प्लोर

Raju Shetti : भारनियमन केवळ शेतकऱ्यांसाठीच; हे थांबवलं नाही तर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा

राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे.

Raju Shetti : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विजेची टंचाई भासत आहे. राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोळशाची कमतरता आणि विजेची वाढलेली मागणी ही कारणे महावितरण आणि ऊर्जा खात्याने दिली आहेत. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारनियमनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असतानाच भारनियमन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी महावितरणसह, ऊर्जा खात्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. भारनियमन हे केवळ शेतकऱ्यांवर लावले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.

ऊर्जा खात्याचं अपयश

सध्या राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. जस जसे तापमान वाढत आहे, तस तशी  राज्यात विजोची मागणी वाढत आहे. दरम्यान, हवामाना खात्याने सांगितले होते की, यावर्षीचा उन्हाळा कडक आहे. त्यामुळे कडक उन्हात विजेची मागणी वाढते. शेतकऱ्यांची मागणी देकील वाढते. तसेच घरघुती इतर कारणासाठी विजेची मागणी वाढते. याचे नियोन करणे ही महावितरणची जबाबदारी होती. मात्र महावितरण आणि महाजनको यांच्यात समन्वयचा अभाव राहिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. हे ऊर्जा खात्याचे अपयश आहे. त्यांनी विजेचे नियोजन केले नाही. म्हणून आज चंटाई भासत आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांना जी 8 तासांची वीज मिळत होती, ती वीज आता तीन ते साडेतीन तास वीज मिळत आहे. त्यामुळं उभी पिकं डोळ्यादेखत करपू लागली आहेत. सातत्याने वीज जात-येत आहे, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. भारनियमन केवळ शेतकऱ्यांवर लावले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन खरेदीचे करार झाले असते तर ही वेळ आली नसती. खासगी क्षेत्रात मुबलक वीज आहे. पण खुल्या बाजारात 21 ते 22 रुपये युनिटने वीज खरेदी करुन खरेदीत पैसा खायचा असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विजेसाठी वनवन फिरावे लागत आहे. याची जबाबदारी, उर्जा खात्याची, महाजनकोची आणि महावितरणची असल्याचे शेट्टी म्हणाले.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
Embed widget