एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : येत्या वर्षभरात 80 हजार कृषीपंपांसाठी वीजजोडणी देणार, राज्य सरकारचा निर्णय
ज्या कंपन्यांनी फवारणीचं मिश्रण चुकीचं बनवलं अशा कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसंच यवतमाळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. फवारणीमुळे यवतमाळ, अकोला आणि नागपूरमध्ये मिळून तब्बल 34 शेतकऱ्यांचा जीव गेला. त्यानंतर सरकारनं ही घोषणा केली. ज्यांनी विषारी खतांची विक्री केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र
तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion