एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : येत्या दोन वर्षात राज्यात 72 हजार रिक्त पदं भरणार : मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील तरुणांना खुशखबर दिली आहे. राज्यात तब्बल 72 हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्तं पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे 2019 पर्यंत 72 हजार जणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये 72 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. निम्मी पदं पहिल्या टप्प्यात भरली जातील, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदं भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्तं पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे 2019 पर्यंत 72 हजार जणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये 72 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. निम्मी पदं पहिल्या टप्प्यात भरली जातील, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदं भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement