एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजप-जेडीयूत तणाव, शाहांची डिनर डिप्लोमसी
आता या निवडणुकीच्या राजकारणात महत्वाची राज्य कुठली तर यूपी बिहार. बिहारनं गेल्यावेळी 40 पैकी 22 जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. पण यावेळी नीतिशकुमार 17 ते 20 जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत. भाजप त्याला तयार नाहीए. मात्र सन्माननीय तोडगा निघाला नाही तर आपण पुन्हा लालूंसोबत जाऊ असे संकेत नीतिश यांनी दिल्यानं चक्क भाजप अध्यक्ष अमित शाह नीतिश यांची मनधरणी करण्यासाठी पोहोचलेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion