एक्स्प्लोर
Satya Pal Malik On Pm Modi :निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक काहीही करु शकतात :सत्यपाल मलिक : ABP Majha
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्तपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अतिशय खळबळजनक विधान केलं आहे. २०२४च्या निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राम मंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात, किंवा भाजपच्या कुठल्या बड्या नेत्याची हत्या घडवू शकतात, असं मलिक म्हणाले. जे लोक पुलवामाचा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात असंही ते पुढे म्हणाले. न्यूजक्लिक या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राजकारण
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement