एक्स्प्लोर
Advertisement
Majha Impact | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष तात्काळ सुरु करा, शिवसेना, राष्ट्रवादीची मागणी | ABP Majha
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता राजकीय नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. सहाय्यता निधी कक्ष तात्काळ सुरु करावा अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेनचे आमदार उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याशिवाय
शिवसेना राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना पत्र देणार आहे. सहाय्यता कक्ष सुरु न झाल्यास शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 5 हजार 657 रुग्णांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासूनच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 21 लाख रुग्णांना 1600 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना पत्र देणार आहे. सहाय्यता कक्ष सुरु न झाल्यास शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 5 हजार 657 रुग्णांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासूनच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 21 लाख रुग्णांना 1600 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion