एक्स्प्लोर
Advertisement
Ashok Valam : आंदोलक प्रमुखांच्या जीवाचं काही बरं बाईट झालं तर फडणवीस आणि सामंत जबाबदार असतील
महाराष्ट्र राज्याच्या दोन मंत्र्यांकडून बारसू रिफायनरी आंदोलकांच्या जीवाला धोका असल्याचा दावा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केलाय... कोकणातील बारसु रिफायनरी आंदोलकांना पोलीस पकडून जेलमध्ये टाकतात आणि त्यातील प्रमुखांना जिल्हा बंदी करून रात्री अपरात्री दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन सोडतात असा आरोप त्यांनी केलाय.. आंदोलक प्रमुखांच्या जीवाचं काही बरं बाईट झालं तर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिलाय...
राजकारण
ShivajiRao AdhalRao on Ajit pawar Melava : शिवाजीराव आढळराव पाटलांनी फिरवली अजित पवारांच्या आळंदी दौऱ्याकडे पाठ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion