एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Palghar Rain : परतीच्या पावसाचा शेतीला फटका, पालघरमध्ये भाताची शेती संकटात ABP Majha
परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसतोय. पालघरमध्ये भाताची शेती संकटात आलीय. जिल्ह्यातल्या ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असलेल्या भातशेतीला परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय. तयार झालेलं भातपीक पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी पीक आडवं झालंय. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय या चिंतेत शेतकरी आहेत.....
पालघर
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Palghar Vishbaha : पालघर जिल्ह्यात 250 हून अधिक विद्यार्थ्यांना विषवाधा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion