एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
HSC Results : राज्य शिक्षण मंडळ CBSE च्या फॉर्म्युलानुसार बारावीचा निकाल निश्चित करणार?
बारावी सीबीएसई बोर्डाने निकष ठरवला राज्य मंडळ आता कधी आणि काय निकष ठरवणार?, दहावी, अकरावी, बारावी सीबीएसई गुणांचा 30:30:40 फॉर्म्युला समोर ठेवून या तिन्ही वर्गाच्या गुणांचा एकत्रित विचार करून 12 वी सीबीएसई बोर्डकडून अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. राज्याचा शिक्षण विभाग सीबीएसईच्या निर्णयाची वाट पाहत होते जेणेकरून विद्यार्थ्यांचा समान मूल्यकंन व्हावं. आता राज्य शिक्षण मंडळ सुद्धा हा निकष अवलंबणार का ? आणि आणखी किती दिवसांत हा निर्णय जाहीर करवा लागणार?
मुंबई
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Dadar Bhiwandi Fire Alert: भिवंडी, दादरमध्ये आगीचे तांडव, प्रचंड नुकसान
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Rail Andolan: 'एक प्रवाश्याचा मृत्यू, तीन जखमी', रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
Indurikar Maharaj Controversy :लेकीचा शाही थाट, इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















