एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबईकरांसाठी चांगली बातमी, दोन दिवसांत 129 दिवसांचा पाणीसाठा वाढला
दोन दिवसांतल्या पावसानं मुंबईकरांसाठी चांगली बातमी दिलीय. दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईकरांचा १२९ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे. एका दिवसात ६५ दिवसांचा पाणीसाठा वाढला, तर काल रात्रीच्या पावसानं तानसा आणि मोडक सागरही भरलं. मुंबईला पाणीपुरवठा करणारी ७ पैकी ४ धरणं भरली आहेत.
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा





















