एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour : ओबीसीच्या प्रश्नांवर सरकारची खलबतं, तोडगा कामी येणार की नाही ?
एकीकडे मुंबईत हायव्होल्टेज बैठक सुरु होती.. तर दुसरीकडे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी आंदोलनं सुरु होती.. परभणी, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, नांदेड, पंढरपूर अशा अनेक शहरांमध्ये आंदोलनं सुरु होती.. कुठे रास्ता रोको होता.. कुठे निदर्शनं होती.. कुठे मोर्चा होता.. तर कुठे आमरण उपोषण सुरु होतं.. तर काही ठिकाणी टायर जाळत घोषणाबाजीही झाली.. त्यामुळे राज्यात सामाजिक तणावाची भीती निर्माण झालीय.. म्हणून मुंबईतल्या बैठकीला विशेष महत्व येतं.. आणि त्यावरच होता आपला पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
जळगाव
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion