एक्स्प्लोर
Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला, रोहित पवारांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'आता कुबड्यांची गरज नाही' या वक्तव्याचा संदर्भ देत, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांना सावध केले आहे. रोहित पवार म्हणाले, 'कालच अमितभाईंनी सांगितलंय की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही. आता शतप्रतिशत भाजपा अशा प्रकारचा वेत असेल तर भाजपचा आतापर्यंतचा प्रवास बघितला की ते मित्रांचा फक्त वापर करतात आणि नंतर सोडून देतात'. यासोबतच, VSI (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) च्या चौकशीच्या आदेशांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्यानंतर आता भाजपने बारामतीकडे मोर्चा वळवला असून, राजकीय द्वेषातून संस्थांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
भारत
Advertisement
Advertisement





















