एक्स्प्लोर
Agrarian Crisis: 'कर्जबाजारीपणामुळे नाशिकच्या Kailas Pangabhane यांनी जीवन संपवलं
नाशिकच्या (Nashik) निफाड (Niphad) तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास पानगभाणे (Kailas Pangabhane) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पानगभाणे शेतात पाहणीसाठी गेले असता, 'तिथेच त्यांनी विषारी औषधांचं सेवन करून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे'. या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा असून, अतिवृष्टीमुळे ६० ते ७० टक्के बागांना फटका बसला आहे. या मोठ्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, त्यांचे लक्ष आता सरकारच्या मदतीकडे लागले आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement



















