एक्स्प्लोर
Vikhe patil Karjmafi Statment : विखे पाटलांच्या कर्जमाफीवरील विधानामुळे नवा वाद
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,' असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तथापि, महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी विखे पाटील यांच्या वक्तव्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. विखे पाटील यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 'महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे आणि आम्ही शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत' असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















