Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
राणे म्हणजे आक्रमकपणा, राणे म्हणजे बिंदासपणा आणि असल मालवणी मध्ये सांगायचं झालं तर राणे म्हणजे राज्यातल्या आणि कोकणातल्या राजकारणाचा तगडो चेहरो. तर असा हा तगडा चेहरा आपल्यासमोर आहे राज्याच्या राजकारणातला वर्षपूरती झाली नितेशजी सरकारची वर्षभराची आपल्या खात्याची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे? गेल्या 15 डिसेंबरला मला आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ मला घेण्याची संधी मिळाली आणि मग मत्स्य व्यवसाय व बंदरे खातेची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आणि गेल्या बारा महिन्यामध्ये आमच्या या माझ्या या दोन्ही खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंदरे क्षेत्रामध्ये असो किंवा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये असो या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास, मच्छीमारांचा विकास, तरुणांना, बंदरे क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी या विविध क्षेत्रामध्ये, विषयांमध्ये हात घालत या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझा महाराष्ट्राचा विकास मी कसा करू शकेल. आम्ही तयार करून पुढच्या पाच वर्षाची दिशा जेणेकरून पुढच्या पाच वर्षांमध्ये की पुढील चार वर्षांमध्ये काम करत असताना या दोन्ही खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धी आणं आणि बंदर या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अग्र क्रमांकावर राहणं हा आमच्या खात्याचा केंद्र काम करण्याची काम करण्याचा केंद्रबंदू राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय आपण रोजगाराचा उल्लेख केला. बंदरांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं म्हणजे पालगर मध्ये येणारा आमचा वाढवण बंदर ते आती तळ कोकणापर्यंत विविध बंदरांच्या माध्यमातून इथे कशी रोजगाराची संधी मिळू शकते यासाठी असंख्य प्रोजेक्ट असो किंवा असंख्ये कारखाने असो किंवा असंख्य बंदऱ्याच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे जवळपास 15 ऑपरेशनल पोर्ट आपल्या बंदरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. विविध जटी असो आणि जल वाहतूक या सगळ्याच्या सांगड घालत जास्तत जास्त नोकऱ्या जेणेकरून हा प्रश्न तुम्ही मला 2029 चा माझ्या विजनला विचार विचारू शकणार नाही याची पुरेपूर काळजी माझ्या खात्याने घ्यायला सुरुवात केलेले आहे. कृषी जेव्हा आम्ही मच्छेमारीला कृषीचा दर्जा देतो जेणेकरून आपला इकडच्या असलेला गाबीत समाज किंवा विदर्भातला असलेला भूई समाज जो गरीब मच्छीमार समाज आहे पारंपरिक मच्छीमार जो करतो त्यांना खर. आणि त्यांना आर्थिक पाठबळ त्याच्या मागे उभं कसं करू शकतो जेणेकरून ते आंध्राच्या धरतीवर, केरळच्या धरतीवर, तमिळनाडूच्या धरतीवर पण मच्छीमारी करू शकतात. आपल्यालाही माहिती आपण कोकणातून येता. मच्छीमाऱ्यांची दुसरी पिढी आता मच्छीमारी करायला बघत नाही. त्यांना ऍडवेंचर स्पोर्ट्स आणि विविध अन्य क्षेत्रामध्ये ते लोक जातात. पण मच्छीमाऱ्याच्याच माध्यमातून आपण घरामध्ये आर्थिक समृद्धी आणू शकतो. हे जस आंध्रानी साधलं, जसं तमिलनाडूने साधलं.























