एक्स्प्लोर
Babanrao Taywade OBC Reservation : 3 सप्टेंबरच्या शासन आदेशाने ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन तारखेला काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत असले तरी, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. ओबीसी संघटनांकडून काढण्यात येणारा मोर्चा चुकीच्या मागणीवर आधारित असल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यापासून दूर असल्याचे बबनराव तायवडे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी '58 लाख नोंदी' असल्याचा दावा चुकीचा असून, प्रत्यक्षात केवळ 45 हजार नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 8 ते 9 हजार लोकांनाच वैधता मिळाल्याचे तायवडे यांनी स्पष्ट केले. 'आज ती गोष्ट सत्य झाली ना आज सर्वच म्हणताहेत की नाही बरोबर आहे, चुकीचं होतं हे फक्त पंचेचाळीस हजार नोंदी सापडल्या' असे ते म्हणाले. त्यांनी 'शासन निर्णय वाचा' असे आवाहनही केले. ओबीसी आरक्षण संपल्याचा नारा चुकीचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















