एक्स्प्लोर
Advertisement
Chiplun flood : रत्नागिरीच्या चिपळूणात पुराचा हाहा:कार;वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई- गोवा महामार्ग ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई- गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेय. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी घुसलंय इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणी घुसलंय. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडालेय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement