एक्स्प्लोर
Three Language Formula: हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून करावी डॉ. नरेंद्र जाधवांचा इशारा
महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणावरून सुरू असलेल्या वादावर त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होईल', असे परखड मत त्यांनी मांडले. त्यांच्या मते, अनेक लोकांनी हिंदी भाषा पाचवीपासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ती पहिलीपासूनच असावी असा आग्रह धरला आहे. हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होत असल्याचा एक मतप्रवाह आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातून हिंदी भाषा लोप पावत चालल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सर्व मतांचा आदर राखून, सर्वांना सोबत घेऊन समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















