एक्स्प्लोर
Three Language Formula: हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून करावी डॉ. नरेंद्र जाधवांचा इशारा
महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणावरून सुरू असलेल्या वादावर त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होईल', असे परखड मत त्यांनी मांडले. त्यांच्या मते, अनेक लोकांनी हिंदी भाषा पाचवीपासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ती पहिलीपासूनच असावी असा आग्रह धरला आहे. हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होत असल्याचा एक मतप्रवाह आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातून हिंदी भाषा लोप पावत चालल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सर्व मतांचा आदर राखून, सर्वांना सोबत घेऊन समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















