एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : 'एबीपी माझा' च्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल, खड्ड्यांसाठी उच्चस्तरीय बैठक
Mumbai : गेले काही दिवस ठाण्यातील वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण आहेत. आणि एबीपी माझानं ही व्यथा समोर आणताच प्रशासन खडबडून जागं झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझाच्या बातमीची दखल घेत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक घेतली, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
महाराष्ट्र
Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion