एक्स्प्लोर
Farmers Protest: 'आश्वासन का दिलं?', Devendra Fadnavis यांच्या 'सातबारा कोरा' घोषणेवरून बच्चू कडू आक्रमक
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. 'आम्ही सातबारा कोरा करणार असं आश्वासन का दिलं?' असा थेट सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता याच आश्वासनावरून बच्चू कडू यांनी हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने 'महाएल्गार आंदोलन' सुरू केले आहे. जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला आहे. या आंदोलनाला राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement























