एक्स्प्लोर
Bachchu Kadu Protest: 'कर्जमुक्ती नाही, तर Nagpur सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी नागपुरात 'महाएल्गार' आंदोलनाची हाक दिली आहे. अमरावतीतून हजारो शेतकऱ्यांसह निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा २८ ऑक्टोबरला नागपुरात धडकणार असून, आजचा मुक्काम वर्ध्यात आहे. बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की, 'जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, हमीभाव नाही, माझ्या दिव्यांगांचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न सुटले नाहीत, तर आम्ही वापस जाणार नाही'. सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले असले तरी, यापूर्वीची बैठक निष्फळ ठरल्याचे कडू म्हणाले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















