एक्स्प्लोर
Bacchu Kadu : 'कर्जमाफीत कटाकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', सरकारला इशारा
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्याला शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची (चव) सांगत असेल तर त्याला काय करणार,' अशा शब्दात बच्चू कडू यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले, मात्र अंमलबजावणीत काही गडबड झाल्यास कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कठीण आर्थिक परिस्थितीतही मार्ग काढल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ३१ मार्च २०२६ पर्यंत थकबाकीदार होणाऱ्या चालू वर्षाच्या कर्जदारालाही या निर्णयाचा फायदा होईल, असे म्हणत त्यांनी कर्जमाफीच्या तारखेचे समर्थन केले आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















